शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

गडचांदूर येथे प्रवासी रेल्वेला प्रशासनाचा विरोध

By admin | Updated: May 13, 2017 00:40 IST

औद्योगिक शहर गडचांदूरपर्यंत रेल्वेलाईन असून विद्युतीकरणसुद्धा झाले आहे. या रेल्वेलाईन वरुन केवळ माल वाहतूक होते.

औद्योगिक गाव : अनेक वर्षांपासून प्रतीक्षालोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूरपर्यंत रेल्वेलाईन असून विद्युतीकरणसुद्धा झाले आहे. या रेल्वेलाईन वरुन केवळ माल वाहतूक होते. माणिकगड, अल्ट्राटेक, अंबुजा सिमेंट कंपनीपर्यंत रेल्वे वाहतूक सुरुअ ाहे. गडचांदूर रेल्वेस टेशन येथून प्रवाशी रेल्वे सुरू करण्याची मागणी कित्येक वर्षापासून करण्यात येत आहे.सामाजिक कार्यकर्ते रमेश काकडे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. रेल्वेमंत्री मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना पत्रद्वारे केला आहे.केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष देऊन गडचांदूर येथून बल्लारशाह, नागपूर व गोंदियापर्यंत प्रवाशी रेल्वे सुरु करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. गडचांदूर औद्योगिक क्षेत्रात मुंबई, हैदराबाद, दिल्ली, पाटणा येथील नागरिक मोठ्या संख्येत आहे. त्यांना बल्लारशाह येथून रेल्वे शने जावे लागते. गडचांदूर येथून रेल्वे सुरु केल्यास फायदेशीर ठरु शकते.केंद्रीय मंत्री सुरू करू शकतात प्रवासी रेल्वेदक्षिणपूर्व मध्य रेल्वे बिलासपूरचे उपमुख्य परिचालक प्रबंधनांनी एका पत्राद्वारे कळविले आहे की, गडचांदूर रेल्वे स्टेशन दक्षिण मध्ये रेल्वे क्षेत्रात येते तसेच चांदाफोर्ट ते गडचांदूरपर्यंत थेट रेल्वेलाईन उपलब्ध नाही. त्यामुळे गोंदिया-चांदाफोर्ट पॅसेंजर गडचांदूरपर्यंत आणणे शक्य नाही. रेल्वे प्रशासनाचे हे उत्तर संयुक्तिक वाटत नाही. गडचांदूर येथून भारतात कानाकोपऱ्यात सिमेंट, कोळसा रेल्वेद्वारे जात आहे. तेव्हा थेट रेल्वे कशाला हवी? गडचांदूर दक्षिण मध्य रेल्वेमध्ये येते आणि बल्लारपूर दक्षिणपूर्व मध्य रेल्वेत येते. तेव्हा त्यावर तोडगा काढून गडचांदूरपर्यंत रेल्वे आणू शकते. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जातीने लक्ष दिल्यास हा प्रश्न सुटू शकतो. त्यातून गडचांदूर येथून प्रवासी रेल्वे सुरु होऊ शकते.