शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
3
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
4
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
5
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
6
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
7
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
8
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
9
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
10
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
11
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
12
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
13
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
14
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
15
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
16
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
17
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
18
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
19
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
20
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
Daily Top 2Weekly Top 5

रागावर मात करून आनंदी जीवन जगा

By admin | Updated: May 24, 2016 01:20 IST

राग माणसाला नष्ट करतो. त्यामुळे रागावर मात करून आपले श्रेष्ठ जीवन आनंदात जगा, ...

ई.व्ही. गिरीश : ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसादराजुरा : राग माणसाला नष्ट करतो. त्यामुळे रागावर मात करून आपले श्रेष्ठ जीवन आनंदात जगा, असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मुंबईचे प्रा.ई.व्ही. गिरीश यांनी लोकमत सखी मंच राजुराद्वारा आयोजित कार्यक्रमात केले.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर गडचिरोली वणी क्षेत्राच्या राजयोगिनी ब्रम्हाकुमारी कुसुमदिदी, माजी आमदार सुदर्शन निमकर, नगर परिषद राजुराचे उपाध्यक्ष अरुण धोटे, राजयोगी ब्रम्हकुमार दीपकभाई, राजुरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष बंडू माणुसमारे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, प्रा. संभाजी, डॉ.बाबा कल्लुरवार, लोकमत सखी मंच राजुराचे सहसंयोजिका कृतिका सोनटक्के, सास्ती संयोजिका संध्या पत्तेवार उपस्थित होते.