शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

वर्धा नदी पुलावर सळाखी बाहेर

By admin | Updated: March 3, 2015 00:57 IST

चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या मुंबई महामार्ग नंबर ७ चंद्रपूर-घुग्घुस-वणी

घुग्घुस : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या मुंबई महामार्ग नंबर ७ चंद्रपूर-घुग्घुस-वणी मार्गावरील पुलावर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे सळाखी तुटू लागल्या असून पुलाचे आडवे लोखंडी गडर दिसू लागले आहे. या सळाखींचा धोका वाढला असून याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यावरुन रात्रंदिवस कोळसा वाहतूकीबरोबरच मुंबईकडे जाणाऱ्या जड वाहनांची वर्दळ असते. मात्र मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या डागडुजीकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस पुलाची दुर्दशा आणखी वाढली आहे. आजमितीला पुलावर जागोजागी खड्डे पडले असून त्यामुळे सलाखी उघड्या पडल्या आहेत. आडवे लोखंडी गडर बाहेर दिसत असून सळाखी तुटून पडत आहे. तुटलेल्या सलाखीपासून जड वाहनाला व विशेषत: दुचाकी वाहने व चालकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वर्धा नदीच्या काठावर वेकोलिने माती टाकली. पुरामुळे पुलाचा शेवटचा पिलर नजीकची माती वाहून गेल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी आरमुगम यांच्या कार्यकाळात एक पिल्लर वाढविला होता. त्यानंतर मात्र, पुलाची डागडुजी झालेली नाही. पुलाच्या दूरवस्थेबाबत प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची वेळ प्रशासनाकडे नसल्याचे दिसून येते. सदर पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वेकोलि कामगार संघटना, ईबादुल सिद्दिकी सह अनेकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. (वार्ताहर)