शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

सिंचनाचा बॅकलॉग आमच्याच काळात घटला - मुख्यमंत्र्यांचा दावा

By admin | Updated: February 14, 2017 00:34 IST

राज्यात आणि केंद्रात गेली पंधरा वर्षे कॉग्रेसचे सरकार होते. तरीही शिक्षण आणि सिंचनासारख्या क्षेत्रात बॅकलॉग सतत वाढत गेला.

सिंदेवाही : राज्यात आणि केंद्रात गेली पंधरा वर्षे कॉग्रेसचे सरकार होते. तरीही शिक्षण आणि सिंचनासारख्या क्षेत्रात बॅकलॉग सतत वाढत गेला. मात्र आमचे सरकार सत्तेत आल्यावर केवळ दोन वर्षातच काही प्रमाणत बॅकलॉग घटला. येत्या काही वर्षांतच तो पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.सिंदेवाही येथे मुख्यमंत्र्यांची सभा सोमवारी पार पडली. त्यावेळी आपल्या २० मिनिटांच्या भाषणातून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, दोन्ही पक्षांनी मागील १५ वर्षात महाराष्ट्र कर्जात टाकला. सिंचन विद्युत, शिक्षणाची वाट लावली. केंद्रात व राज्यात ते सत्तेत असूनही गोसेखुर्द प्रकल्प १५ वर्षांपासून रखडत राहिला. मागील दोन वर्षांत या प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने कोटी रुपये दिले आहे. येणाऱ्या काही वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे सांगून राज्यातील सध्याचे सरकार शेतकऱ्यांचा पीकविमा, धानाला योग्य भाव, सिंचन व्यवस्था याला प्राधान्य देवून काम करणारे आहे. सामान्यांना हक्काचे घर, मूलभूत सुविधा देण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.. याप्रसंगी मंचावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया, खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)‘ते’ शाई फेकणारे काँग्रेसचेच- मुनगंटीवारकाँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेत मंचावर चढून त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार नागपुरात रविवारी घडला होता. यावर बोलताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शाई फेकणारे काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. मागील १५ वर्षात काँग्रेसने घोटाळे करून ठेवले. ही बाब जनतेच्या मनात खटकत आहे. त्यामुळे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हा राग असा व्यक्त केला. सिंदेवाहीला नगर पंचायतीमध्ये सत्ता दिली. आता आपण या शहरासाठी तीन कोटी रुपये देण्याचा शब्द लवकरच पूर्ण करू.