शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

जिल्ह्यात केवळ २६ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:06 IST

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची कामे आता वेगात सुरु झाली आहेत. आतापर्यंत १ लाख १५ हजार ३१२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची कामे आता वेगात सुरु झाली आहेत. आतापर्यंत १ लाख १५ हजार ३१२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली. एकून लागवड क्षेत्राच्या २६ टक्के पेरणा झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.खरीप हंगामासाठी ४ लाख ३५ हजार ५२२ हेक्टर कृषी विभागाने नियोजन केले होते. त्यामध्ये भात १ लाख ८० हजार १९६ हेक्टर, सोयाबिन ४९, ७५० तर कपाशी १ लाख ९७ हजार २०० हेक्टरवर लागवड होणे शिल्लक आहे. त्यापैकी कपाशीची लागवड ७७ हजार ४६५ हेक्टरवर करण्यात आली. सोयाबिन पिकांची लागवड ८ टक्के झाली. भात पिकांचे ४ हजार ^६८७ हेक्टर क्षेत्रावर पºहे टाकण्यात आले. ४ हजार ६९६ हेक्टर आवत्या भाताची पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी अवघी ४ टक्के आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडतो. मात्र, यावेळी जून महिन्याचा पंधरवडा लोटला. तरी पावसाला सुरुवातच झाली नव्हती. मान्सूनपूर्व पाऊसही पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. दरम्यान २० जून रोजी एकदा पाऊस पडल्यांनतर काही काही शेतकºयांनी धूळपेरणी केली. मात्र ९० टक्के पेरण्या खोळंबल्या होत्या. बºयापैकी पाऊस येईपर्यंत पेरणी करुन नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला होता. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. दरम्यान मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन व कपाशीची लागवड जोरात सुरू आहे. यंदा पाऊस उशिरा आल्याने रोवण्यावर लांबणीवर जाणार आहेत.

टॅग्स :agricultureशेती