शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

आता जनावरांनाही विम्याचे संरक्षण

By admin | Updated: August 11, 2016 00:45 IST

आतापर्यंत मौल्यवान वस्तू तसेच व्यक्तींचा विमा काढता येणे शक्य होते.

शासनाची योजना : बळीराजाने संधीचा फायदा घेण्याचे आवाहनघोडपेठ : आतापर्यंत मौल्यवान वस्तू तसेच व्यक्तींचा विमा काढता येणे शक्य होते. मात्र आता, शासनाच्या पशुधन विमा योजनेद्वारे जनावरांचाही विमा काढणे शक्य झाले आहे.१ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट या दरम्यान शासनातर्फे पशुधन विमा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. घोडपेठ येथेही पशुपालक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने पाळीव पशुंचा विमा उतरवत आहेत.शेतीसोबतच जोडधंदा करणे आवश्यक बनल्यामुळे बरेच शेतकरी दुग्धव्यवसायासाठी दुधाळू जनावरे पाळतात. मात्र, बरेचदा पावसाळ्यात रोगांची लागण झाल्यामुळे, अपघातामुळे, वीज पडल्यामुळे किंवा इतरही अनेक कारणांमुळे जनावरे दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. मात्र आता, शासनाच्या पशुधन विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांचे व इतरही पशुपालकांचे होणारे हे नुकसान टाळता येणार आहे.महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व दी न्यू इंडिया एश्योरेन्स कंपनी लि. यांच्या समन्वयाने असलेली पशुधन विमा योजना ही भारत सरकार व महाराष्ट्र शासन अनुदानित आहे. पॉलिसी कालावधीत पशुधनाचा मृत्यू हा आजारपण, अपघात, आग, वीज पडणे, पूर, वादळ, भूकंप, दुष्काळ व दंगलीमुळे झाल्यास नुकसान भरपाई मिळणार आहे.पशुपालकाने विमा प्रस्ताव देताना प्रस्ताव पत्रासोबत शासकीय पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, जनावरांचा मालक व बिल्ला असलेला फोटो तसेच विमा धारकांचा मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे.विमा दाव्याच्या संदर्भात जनावरांचा मृत्यू झाल्यास तशी सूचना जनावराच्या मालकाने दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर २४ तासाच्या आत देणे आवश्यक आहे. (वार्ताहर)घोडपेठ पशु वैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणाऱ्या परिसरातील पंधरा गावांतील पशुंचा विमा काढणे सुरू आहे. पशुधन विमा पंधरवाडा अंतर्गत जास्तीतजास्त पशुपालकांनी तसेच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.- डॉ. नंदकिशोर मैंदळकर, पशुवैद्यकीय अधिकारी, घोडपेठ.