शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

एप्रिल संपत असतानाही मिळाले नाही वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:47 IST

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार जानेवारी २०१९ पासूनचे वेतन कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देणे गरजेचे होते. परंतु, एप्रिल महिना संपायला अवघा आठवडा शिल्लक असतानाही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही.

ठळक मुद्देशासकीय कर्मचारी नाराज : सुधारित वेतनाची प्रक्रिया लांबली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार जानेवारी २०१९ पासूनचे वेतन कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देणे गरजेचे होते. परंतु, एप्रिल महिना संपायला अवघा आठवडा शिल्लक असतानाही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही.आर्थिक वर्षाअखेर वेतन होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. प्रशासकी विविध कामांचा तगादा दिवसेंदिवस वाढता आहे. पण कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे सरकारचे लक्ष नाही. लोकसभा निवडणूक नुकतीच झाली. वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. वरिष्ठांना विचारल्यास वेतन देण्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते, अशी माहिती कर्मचाºयांनी दिली. काही विभागांमध्ये तर कार्यालयातील लिपिक सुधारित वेतनासाठी टेबलाखालून पाकिटांची मागणी करत असल्याची चर्चा आहे. वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढल्या असताना कर्मचारी संघटना गप्प का, असा प्रश्न निर्माण पुढे आला आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षभराची बिलेही मिळाली नाहीत. कर्मचाºयांच्या कौटुंबिक गरजांचा विचार करून मार्च अखेरपर्यंतचे वेतन देण्यासाठी कर्मचाºयांची मागणी केली आहे. कर्मचारी स्वत:च्या पगारातून पैसे खर्च करूनही वर्षाअखेरच्या शेवटी बिले काढण्यास अधिकारी टाळाटाळ करतात, अशी दबक्या सुरात चर्चा आहे. त्याचा भुर्दंड लहान कर्मचाºयांना सोसावा लागत आहे. एप्रिल अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीच्या परिपत्रकानुसार वेतन निश्चिती आदींची पूर्तता करून पगार करणे गरजेचे आहे. पण विलंब होत नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी वाढत आहे.