शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

एप्रिल संपत असतानाही मिळाले नाही वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:47 IST

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार जानेवारी २०१९ पासूनचे वेतन कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देणे गरजेचे होते. परंतु, एप्रिल महिना संपायला अवघा आठवडा शिल्लक असतानाही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही.

ठळक मुद्देशासकीय कर्मचारी नाराज : सुधारित वेतनाची प्रक्रिया लांबली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार जानेवारी २०१९ पासूनचे वेतन कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देणे गरजेचे होते. परंतु, एप्रिल महिना संपायला अवघा आठवडा शिल्लक असतानाही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही.आर्थिक वर्षाअखेर वेतन होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. प्रशासकी विविध कामांचा तगादा दिवसेंदिवस वाढता आहे. पण कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे सरकारचे लक्ष नाही. लोकसभा निवडणूक नुकतीच झाली. वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. वरिष्ठांना विचारल्यास वेतन देण्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते, अशी माहिती कर्मचाºयांनी दिली. काही विभागांमध्ये तर कार्यालयातील लिपिक सुधारित वेतनासाठी टेबलाखालून पाकिटांची मागणी करत असल्याची चर्चा आहे. वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढल्या असताना कर्मचारी संघटना गप्प का, असा प्रश्न निर्माण पुढे आला आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षभराची बिलेही मिळाली नाहीत. कर्मचाºयांच्या कौटुंबिक गरजांचा विचार करून मार्च अखेरपर्यंतचे वेतन देण्यासाठी कर्मचाºयांची मागणी केली आहे. कर्मचारी स्वत:च्या पगारातून पैसे खर्च करूनही वर्षाअखेरच्या शेवटी बिले काढण्यास अधिकारी टाळाटाळ करतात, अशी दबक्या सुरात चर्चा आहे. त्याचा भुर्दंड लहान कर्मचाºयांना सोसावा लागत आहे. एप्रिल अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीच्या परिपत्रकानुसार वेतन निश्चिती आदींची पूर्तता करून पगार करणे गरजेचे आहे. पण विलंब होत नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी वाढत आहे.