शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

शिक्षणाच्या खासगीकरणाने आणला नवा जातीवाद

By admin | Updated: December 23, 2014 23:01 IST

सरकारने शिक्षणाच्या खासगीकरण आणि बाजारीकरणास प्रोत्साहन दिले. त्यामुळे विनाअनुदानित खासगी शाळांना पेव फुटले. शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले असल्याने शिक्षणाने

चंद्रपूर : सरकारने शिक्षणाच्या खासगीकरण आणि बाजारीकरणास प्रोत्साहन दिले. त्यामुळे विनाअनुदानित खासगी शाळांना पेव फुटले. शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले असल्याने शिक्षणाने नवा वाद निर्माण केला आहे, असे मत अखिल भारतीय शिक्षण संघर्ष यात्रेचे संयोजक रमेश बिजेकर यांनी केले. चंद्रपुरातील एफईएस गर्ल्स कॉलेजमध्ये शिक्षण संघर्ष यात्रेच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. अखिल भारतीय शिक्षण हक्क परिषदेने देशभरात चार संघर्ष यात्रा काढल्या आहेत. रमेश बिजेकर आंध्र- तेलंगणामधील आदिलाबाद जिल्ह्यातून चंद्रपुरात आलेल्या यात्रेचे संयोजक म्हणून चंद्रपुरात संघर्ष यात्रा घेवून आले असता, अखिल भारतीय सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूरच्या वतीने यात्रेच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता. या यात्रेचे चंद्रपूर महानगराच्या सीमेवर माजी आमदार एकनाथराव साळवे, हिराचंद बोरकुटे, प्रा. माधव गुरनुले, अरुण धानोरकर, किशोर पोतनवार, प्रा.एस.टी. चिकटे यांनी स्वागत केले. यात्रा एफ.ई.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये पोहचताच अ‍ॅड.एकनाथ साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक किशोर पोतनवार यांनी केले. संचालन प्रा. माधव गुरनुले तर अभार धानोरकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)