शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

शाश्वत स्वच्छता काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:24 IST

जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून गावात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता राखावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. नागाळा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : नागाळा येथे विकास कामांची सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून गावात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता राखावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. नागाळा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोगंळे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, पंचायत समिती सदस्य प्रेम चिवंडे, जि.प. सदस्य रणजीत सोयाम, विजय राऊत, नामदेव डाहुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, गटविकास अधिकारी राजू आंनदपवार आदी उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने मोलाची कामगिरी पूर्ण केली आहे. यातून चांगला संदेश समाजात गेला आहे. आमदार शामकूळे यांनी उद्योजकांनी सामाजिक दायित्व जपावे असे मत व्यक्त केले. अध्यक्ष भोंगळे सीईओ जितेंद्र पापळकर यांनीही सर्वांगीण स्वच्छता मोहीम महत्त्वाची असून यामधून सशक्त ग्राम निर्माण करा, अशी भूमिका मांडली. समाज कल्याण सभापती पाझारे यांनी समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती दिली.संचालन गटविकास अधिकारी राजू आंनदपवार यांनी केले. कार्यक्रमाला पिपरी ग्रामपंचायतचे सरपंच पारस पिपळकर, परिसरातील नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमाणात उपस्थित होते. ना. अहीर यांचे हस्ते विकास कामांची सुरुवात करण्यात आली.