शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

शाश्वत स्वच्छता काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:24 IST

जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून गावात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता राखावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. नागाळा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : नागाळा येथे विकास कामांची सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून गावात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता राखावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. नागाळा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोगंळे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, पंचायत समिती सदस्य प्रेम चिवंडे, जि.प. सदस्य रणजीत सोयाम, विजय राऊत, नामदेव डाहुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, गटविकास अधिकारी राजू आंनदपवार आदी उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने मोलाची कामगिरी पूर्ण केली आहे. यातून चांगला संदेश समाजात गेला आहे. आमदार शामकूळे यांनी उद्योजकांनी सामाजिक दायित्व जपावे असे मत व्यक्त केले. अध्यक्ष भोंगळे सीईओ जितेंद्र पापळकर यांनीही सर्वांगीण स्वच्छता मोहीम महत्त्वाची असून यामधून सशक्त ग्राम निर्माण करा, अशी भूमिका मांडली. समाज कल्याण सभापती पाझारे यांनी समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती दिली.संचालन गटविकास अधिकारी राजू आंनदपवार यांनी केले. कार्यक्रमाला पिपरी ग्रामपंचायतचे सरपंच पारस पिपळकर, परिसरातील नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमाणात उपस्थित होते. ना. अहीर यांचे हस्ते विकास कामांची सुरुवात करण्यात आली.