शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत स्वच्छता काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:24 IST

जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून गावात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता राखावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. नागाळा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : नागाळा येथे विकास कामांची सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून गावात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता राखावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. नागाळा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोगंळे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, पंचायत समिती सदस्य प्रेम चिवंडे, जि.प. सदस्य रणजीत सोयाम, विजय राऊत, नामदेव डाहुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, गटविकास अधिकारी राजू आंनदपवार आदी उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने मोलाची कामगिरी पूर्ण केली आहे. यातून चांगला संदेश समाजात गेला आहे. आमदार शामकूळे यांनी उद्योजकांनी सामाजिक दायित्व जपावे असे मत व्यक्त केले. अध्यक्ष भोंगळे सीईओ जितेंद्र पापळकर यांनीही सर्वांगीण स्वच्छता मोहीम महत्त्वाची असून यामधून सशक्त ग्राम निर्माण करा, अशी भूमिका मांडली. समाज कल्याण सभापती पाझारे यांनी समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती दिली.संचालन गटविकास अधिकारी राजू आंनदपवार यांनी केले. कार्यक्रमाला पिपरी ग्रामपंचायतचे सरपंच पारस पिपळकर, परिसरातील नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमाणात उपस्थित होते. ना. अहीर यांचे हस्ते विकास कामांची सुरुवात करण्यात आली.