शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरातील चौकांमध्ये गतिरोधकाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST

बल्लारपूर : शहरात झालेले प्रशस्त रोड, त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि विविध चौकांत गतिरोधक नसल्यामुळे वाढलेले अपघात, ...

बल्लारपूर : शहरात झालेले प्रशस्त रोड, त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि विविध चौकांत गतिरोधक नसल्यामुळे वाढलेले अपघात, याची धास्ती घेऊन बल्लारपूरच्या नागरिकांनी चौकाचौकांत गतिरोधक बनविण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे.

शहरातून राष्ट्रीय मार्ग गेल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. पेपर मिल ते बामणीपर्यंत अनेक चौक येतात. परंतु, या चौकात गतिरोधक नसल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्ता रॉकी कांबळे यांनी सांगितले की आधी अनेक ठिकाणी गतिरोधक होते. परंतु ते काढण्यात आले आहे, त्या ठिकाणी पुन्हा गतिरोधक बनविण्याची आवश्यकता आहे. पेपर मिल, कलामंदिर, मिल गेट समोर, बालाजी काॅम्प्लेक्स समोर, नवीन बसस्थानकजवळ, जुना बस स्टॅन्डसमोर, सरकारी डेपोजवळ, बीटीएस प्लॉट मार्गावर, दिलासाग्राम, शाळेसमोर वस्ती विभागात गांधी पुतळ्याजवळ गतिरोधक जरुरी आहे.

बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन गतिरोधक बनविण्याची मागणी विशाल रामटेके, शरद वानखेडे, कुणाल आवळे, प्रतीक खोब्रागडे, आनंद गोंगले, प्रेम नगराळे, धम्मदीप वाळके, सुरेश वेलेकर, अजय रंगारी, विजय भैसारे, प्रशांत गोरघाटे, प्रफुल नगराळे, गौतम डांगे, प्रेमजित, उपरे विनय चिवंडे यांनी केली आहे.