शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

समाजोपयोगी उपक्रमांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:51 IST

समाजातील विधवा, विधुर, पीडित महिलांच्या अडचणी कुणी जाणून घेत नाही. अशा महिला-पुरूषांना संस्थेकडून नवीन जीवन जगण्याची आशा पल्लवीत होणार आहेत. यासारखे उपक्रम राबविणे गरजचे आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री राखी सावंत यांनी केले.

ठळक मुद्देराखी सावंत : चंद्रपुरात सर्वधर्मीय परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाजातील विधवा, विधुर, पीडित महिलांच्या अडचणी कुणी जाणून घेत नाही. अशा महिला-पुरूषांना संस्थेकडून नवीन जीवन जगण्याची आशा पल्लवीत होणार आहेत. यासारखे उपक्रम राबविणे गरजचे आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री राखी सावंत यांनी केले.ह्मुमन वेलफयर मल्टीपर्पज असोसिएशनच्या वतीने शनिवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सर्वधर्मीय परिचय संमेलन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी ताहेरा शेख पाशा तर प्रमुख अतिथी म्हणून जावेश पाशा, अधि. फरहत बेग, अंकुश आगलावे, अश्विनी खोब्रागडे, अधि. किशोर पुसलवार आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत संस्थाध्यक्ष शाहीस्ता खान पठाण यांच्याव्दारे पाच वर्षांपासून चालविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. यावेळी शहिस्ता खान पठाण म्हणाल्या, विवाहाच्या कार्यक्रमासाठी लाखो रूपये खर्च करण्यात येतात. परंतु, समाजात अनेक द्रारिद्र्य रेषेखालील असलेला समाजातील कुटुंबीय हा खर्च पूर्ण करू शकत नाही. ही मोठी समस्या सोडविण्यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न केल्या जात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच दरवर्षी असाच उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.दोन जोडपे विवाहबद्धयावेळी सर्वधर्म विवाह परिचय मेळाव्यात दोन जोडप्यांचा धार्मिक रिती रिवाजानुसार लग्न सोहळा पार पडला. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी नवजोडप्यांना आशीर्वाद दिला. सदर उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. सिनेतारिका सावंत यांनी पुढील वर्ष सदर कार्यक्रमाला येण्याचे आश्वासन दिले.