शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

समाजोपयोगी उपक्रमांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:51 IST

समाजातील विधवा, विधुर, पीडित महिलांच्या अडचणी कुणी जाणून घेत नाही. अशा महिला-पुरूषांना संस्थेकडून नवीन जीवन जगण्याची आशा पल्लवीत होणार आहेत. यासारखे उपक्रम राबविणे गरजचे आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री राखी सावंत यांनी केले.

ठळक मुद्देराखी सावंत : चंद्रपुरात सर्वधर्मीय परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाजातील विधवा, विधुर, पीडित महिलांच्या अडचणी कुणी जाणून घेत नाही. अशा महिला-पुरूषांना संस्थेकडून नवीन जीवन जगण्याची आशा पल्लवीत होणार आहेत. यासारखे उपक्रम राबविणे गरजचे आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री राखी सावंत यांनी केले.ह्मुमन वेलफयर मल्टीपर्पज असोसिएशनच्या वतीने शनिवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सर्वधर्मीय परिचय संमेलन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी ताहेरा शेख पाशा तर प्रमुख अतिथी म्हणून जावेश पाशा, अधि. फरहत बेग, अंकुश आगलावे, अश्विनी खोब्रागडे, अधि. किशोर पुसलवार आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत संस्थाध्यक्ष शाहीस्ता खान पठाण यांच्याव्दारे पाच वर्षांपासून चालविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. यावेळी शहिस्ता खान पठाण म्हणाल्या, विवाहाच्या कार्यक्रमासाठी लाखो रूपये खर्च करण्यात येतात. परंतु, समाजात अनेक द्रारिद्र्य रेषेखालील असलेला समाजातील कुटुंबीय हा खर्च पूर्ण करू शकत नाही. ही मोठी समस्या सोडविण्यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न केल्या जात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच दरवर्षी असाच उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.दोन जोडपे विवाहबद्धयावेळी सर्वधर्म विवाह परिचय मेळाव्यात दोन जोडप्यांचा धार्मिक रिती रिवाजानुसार लग्न सोहळा पार पडला. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी नवजोडप्यांना आशीर्वाद दिला. सदर उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. सिनेतारिका सावंत यांनी पुढील वर्ष सदर कार्यक्रमाला येण्याचे आश्वासन दिले.