शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

स्वच्छता अभियान राबविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

ग्रामीण भागात स्वच्छता अभियान केवळ कागदावरच चंद्रपूर : सध्या गावखेड्यात, तसेच शहरात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. ग्रामीण ...

ग्रामीण भागात स्वच्छता अभियान केवळ कागदावरच

चंद्रपूर : सध्या गावखेड्यात, तसेच शहरात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. ग्रामीण भागात घरोघरी शौचालय बांधण्यासाठी शासनाने अनुदान दिले. मात्र, अनेकांनी थातूरमातूर शौचालय बांधून केवळ अनुदानाची रक्कम लाटली आहे. अनेक गावांपासून एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या मार्गावरच प्रातर्विधी आटोपले जात आहे. प्रवास करताना कोणतेही गाव आल्यानंतर नागरिकांना नाकाला रूमाल लावावा लागतो.

काम नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश्य

चंद्रपूर : जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे तरुणांना शेती व्यवसायाकडेदेखील वळता येत नाही. अनेक युवक उच्चशिक्षित असतानादेखील अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. अनेक उद्योगधंदे संकटात असल्याने बेरोजगारी वाढत असून, अनेक सुशिक्षित तरुणाांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. हाताला काम नसल्याने अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि निसर्गाचे संतुलन बिघडत चालल्याने त्याचा परिणाम बेकारीच्या संख्येत वाढ होत आहे.