शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर शहर निर्जंतुकीकरण करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:27 IST

बल्लारपूर : शहर मागील तीन महिन्यापासून कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. रोज १०० च्या जवळपास कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे ...

बल्लारपूर : शहर मागील तीन महिन्यापासून कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. रोज १०० च्या जवळपास कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे प्रशासन सांगत आहे. परंतु नगरपरिषदेने कोरोना धास्ती घेतली नसून कोरोनाचा दुसरा टप्पा जाहीर झाल्यापासून शहरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. संपूर्ण शहरातील प्रत्येक वॉर्डात फवारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहे.

बल्लारपूर तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे गावखेड्यातील नागरिक जागरूक होऊन आरटीपीसीआरची चाचणी स्वतः होऊन करीत आहेत. तालुक्यातील ३२ गावामध्ये १८ गावात कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे तेथील ग्रामपंचायतने गावाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी सुरु केली आहे. बल्लारपूर शहर मोठे आहे यात रोजचे बाधितांची संख्या वाढत असताना नगरपरिषद मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढाकार घेत नाही. मागच्या वर्षी फवारणी करण्याची मशीन आणून शहर निर्जंतुकीकरण केले व चांगली कामगिरी केली. परंतु ती मशीनही अनेक महिन्यापासून नादुरुस्त आहे. शहरात नालीमध्ये फवारणी करण्याचे पंपही नादुरुस्त असल्याचे सफाई कामगार सांगतात. शहरात मच्छरांचा नायनाट करणारी फागिंग मशीनने फवारणी करणेही एक वर्षांपासून बंद आहे. नगरपालिकेने त्वरित शहराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढाकार घेऊन कोरोना संकट टाळावे, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

मागील वर्षी कोरोना संकटाचे वेळी मुख्याधिकारी यांनी संपूर्ण शहराची फवारणी केली होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट अनेकांना बाधित करीत असताना नगरपरिषद निर्जंतुकीकरण का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.