शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

नवरगाव-सिंदेवाही मार्ग देतोय अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:10 IST

नवरगाव-सिंदेवाही मार्गाचे रुंदीकरण करुन डागडुजी करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच या रस्त्याच्या बाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने समोरासमोर वाहने आल्यास वाहन काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : नवरगाव-सिंदेवाही मार्गाचे रुंदीकरण करुन डागडुजी करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच या रस्त्याच्या बाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने समोरासमोर वाहने आल्यास वाहन काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.सदर मार्ग सिंदेवाही नवरगाव- चिमूर व वरोरा जोडणारा आहे. नवरगाव-सिंदेवाही मार्ग अरूंद असल्याने एकेरी वाहतूक सुरू असते. मात्र समोरून दुसरे चारचाकी वाहन आल्यास दोन्ही वाहनांचे एक चाक रोडच्या खाली उतरवावे लागते. रोडच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात उतार आहे. त्यामुळे याठिकाणी मुरूम टाकणे गरजेचे असताना माती टाकण्यात आली आहे. परिणामी मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे त्याठिकाणी मोठे खड्डे पडले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.तसेच नवरगाव अंतरगाव मार्गाचीसुद्धा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे दोन चारचाकी वाहन आल्यास इतर चालकांना आपले वाहन रस्त्याच्या कडेवर उतरवावे लागते. मात्र रस्त्याची चढाई जात असल्याने वाहन उतरविण्यास अडचण जात आहे. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संंबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.अनेकांनी गमावले प्राणनवरगांव-सिंदेवाही मार्गावर आजपर्यंत आठ ते दहा अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांचा जीव गेला तर अनेकांना कायमचे अंपगत्व आले आहे. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी रस्त्याची डागडूजी करुन रुंदीकरण करण्याची मागणी आहे.