शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

नागभीड तालुक्यातील नैसर्गिक जलसाठे आटले

By admin | Updated: June 16, 2016 01:41 IST

नागभीड तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. सोबतच वन्यप्राण्यांचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे.

शासनाने लक्ष द्यावे : वन्यप्राण्यांची भटकंतीचिंधीचक : नागभीड तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. सोबतच वन्यप्राण्यांचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे. परंतु प्रत्येक उन्हाळा त्यांच्या जीवावर बेतणारा असतो. आताही जंगलातील जलसाठे आटण्याच्या स्थितीत आहेत.ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानामुळे व थोड्या स्वार्थासाठी जंगलात वनवा लावतात. त्यामुळे जे नैसर्गिक जंगल असते, ते आपोआप नष्ट होत जाते. तसेच आगीमुळे औषधी वनस्पती, उपजाऊ झाडे नष्ट होत असतात. गवत व झुडपी वनामध्ये वास्तव्य करणारे पक्षी, सरपटणारे प्राणी, शेतकऱ्यांना हितकारक असणारे किटक यांचा नाश होत असतो. आगीत हे प्राणी होरपळून गतप्राण होत असतात. सुर्य आग ओकत असल्याने नैसर्गिक जलसाठे आटत आहेत. या कारणामुळे वन्यप्राणी पाण्याअभावी तडपडून मृत्यूमुखी पडत आहेत. काही प्राणी तृष्णा भागविण्यासाठी गावाकडे मोर्चा वळविताना दिसत आहे. परिणामत: त्यांना गावठी कुत्र्याच्या आणि मानवी वक्रदृष्टीला बळी पडावे लागत आहे.सध्या परिसरातील जंगलामध्ये एखाददुसऱ्या ठिकाणीच पाणी उपलब्ध आहे. परंतु त्याठिकाणीसुद्धा शिकारी टपून असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. शासन मानवाला पाणी मिळावे ेम्हणून सतत धडपड करीत असते. पण नैसर्गिक साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वन्यजीवासाठी शासन गंभीर असल्याचे दिसून येत नाही. काही वेळा शासन निधीची तरतूद करते. मात्र वनाधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे योजना कार्यान्वित झालेल्या दिसत नाही. वन विभागाने जंगलात कृत्रिम पाणवठ्याची सोय करायला पाहिजे. यामुळे वन्यप्राणी इतरत्र भटकणार नाही व त्यांचा जीवही धोक्यात येणार नाही. (वार्ताहर)