शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड तालुक्यातील नैसर्गिक जलसाठे आटले

By admin | Updated: June 16, 2016 01:41 IST

नागभीड तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. सोबतच वन्यप्राण्यांचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे.

शासनाने लक्ष द्यावे : वन्यप्राण्यांची भटकंतीचिंधीचक : नागभीड तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. सोबतच वन्यप्राण्यांचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे. परंतु प्रत्येक उन्हाळा त्यांच्या जीवावर बेतणारा असतो. आताही जंगलातील जलसाठे आटण्याच्या स्थितीत आहेत.ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानामुळे व थोड्या स्वार्थासाठी जंगलात वनवा लावतात. त्यामुळे जे नैसर्गिक जंगल असते, ते आपोआप नष्ट होत जाते. तसेच आगीमुळे औषधी वनस्पती, उपजाऊ झाडे नष्ट होत असतात. गवत व झुडपी वनामध्ये वास्तव्य करणारे पक्षी, सरपटणारे प्राणी, शेतकऱ्यांना हितकारक असणारे किटक यांचा नाश होत असतो. आगीत हे प्राणी होरपळून गतप्राण होत असतात. सुर्य आग ओकत असल्याने नैसर्गिक जलसाठे आटत आहेत. या कारणामुळे वन्यप्राणी पाण्याअभावी तडपडून मृत्यूमुखी पडत आहेत. काही प्राणी तृष्णा भागविण्यासाठी गावाकडे मोर्चा वळविताना दिसत आहे. परिणामत: त्यांना गावठी कुत्र्याच्या आणि मानवी वक्रदृष्टीला बळी पडावे लागत आहे.सध्या परिसरातील जंगलामध्ये एखाददुसऱ्या ठिकाणीच पाणी उपलब्ध आहे. परंतु त्याठिकाणीसुद्धा शिकारी टपून असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. शासन मानवाला पाणी मिळावे ेम्हणून सतत धडपड करीत असते. पण नैसर्गिक साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वन्यजीवासाठी शासन गंभीर असल्याचे दिसून येत नाही. काही वेळा शासन निधीची तरतूद करते. मात्र वनाधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे योजना कार्यान्वित झालेल्या दिसत नाही. वन विभागाने जंगलात कृत्रिम पाणवठ्याची सोय करायला पाहिजे. यामुळे वन्यप्राणी इतरत्र भटकणार नाही व त्यांचा जीवही धोक्यात येणार नाही. (वार्ताहर)