शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माझी वसुंधरा अभियायासाठी नगर परिषद सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:42 IST

ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत चालणाऱ्या माझी वसुंधरा या अभियानात बल्लारपूर नगर परिषद च्या हालचाली सुरू झाल्या ...

ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत चालणाऱ्या माझी वसुंधरा या अभियानात बल्लारपूर नगर परिषद च्या हालचाली सुरू झाल्या आहे. निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे. या संदर्भात नगर परिषद स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख मंगेश सोनटक्के म्हणाले, माझी वसुंधरा या अभियानातील पृथ्वी यामध्ये नवीन क्षेत्रात झाडे लावून वृक्षारोपण करणार, जुन्या ठिकाणी लावलेल्या झाडांचे संवर्धन करणार जल - यामध्ये नदी, नाल्याची स्वच्छता, अग्नी -या अंतर्गत सौर ऊर्जा, एलएडी दिवे लावून, सोलर सिस्टम लावण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे, वायू - यामध्ये धूर प्रतिबंधासाठी उपाय योजना करणार आहोत. तर आकाशच्या माध्यमातून पर्यावरण सुधारणा, प्रदूषण कमी करायचे आहे. व पंचत्वाच्या संरक्षणासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करावयाचे आहे.

कोट

माझी वसुंधरा ही मोहीम सुरू झाली असून या अभियानाअंतर्गत आम्ही ऐतिहासिक किल्ला परिसरातील सफाई करून मोहिमेला सुरुवात केली. आता लोकसहभागाने हे अभियान यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

- विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी,नगर परिषद बल्लारपूर.