शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पालिकेने अवैध होर्डिंग हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST

घुग्घुस : नगरपरिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या वसुंधरा अभियानाअंतर्गत गुरुवारी शेवटच्या दिवशी गावातील अनधिकृत विनापरवानगी ठिकठिकाणी लावलेले पोस्टर, बॅनर काढण्याची ...

घुग्घुस : नगरपरिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या वसुंधरा अभियानाअंतर्गत गुरुवारी शेवटच्या दिवशी गावातील अनधिकृत विनापरवानगी ठिकठिकाणी लावलेले पोस्टर, बॅनर काढण्याची मोहीम राबविण्यात आली.

घुग्घुस नगरपरिषद कार्यालय सर्वेक्षण २०२२ आणि माझी वसुंधरा अभियान २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. या दरम्यान गाव परिसरात स्वच्छता अभियान राबवून गावातील कचरा साफसफाई करून गोळा करण्यात आला. भाजीपाला विक्रेत्यांना डस्टबिन देण्यात आल्या. वृक्षारोपण व पर्यावरणविषयक मार्गदर्शन करण्यात आले. गाव परिसरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी विनापरवानगीने बॅनर पोस्टर लावण्यात आले होते. ते गुरुवारी हटवून रस्ते, चौक मोकळे करण्यात आले. मुख्याधिकारी आर्शिया जुही यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली.