शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र संवर्धनासाठी महावितरणचे अधिकारी गस्तीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:38 IST

एकाच वर्षात विजेच्या स्पर्शाने सात वाघांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला.

ठळक मुद्देवाघांच्या मृत्यूची चिंता : कुंपणातून वीजप्रवाह सोडणाऱ्यांवर होणार कारवाई

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : एकाच वर्षात विजेच्या स्पर्शाने सात वाघांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे अशा घटनांना जबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी आता वनक्षेत्रालगतच्या शिवारात गस्त घालणार असून दोषींवर कारवाई बडगा उगारणार आहेत.वाघ तसेच अन्य वन्यजीवांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय संपत्तीची कधीही न भरून निघणारी हाणी होत आहे. एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी प्रयत्न होत असताना वाघांचे मृत्य ंिचंतेचा विषय बनला आहे. अनेक शेतकरी शेतीचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणात वीजप्रवाह सोडतात. यातून हरण, सांबर, रानडुक्कर, रानगवे, नीलगाई यासारखे तृणभक्षी प्राणी मृत्यू पावत आहेत. एकाच वर्षात ७ वाघांचा मृत्यू झाला आहे. तर गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील शेतकऱ्याचा रानडुकरांपासून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात अशा घटनांत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.अशा घटना टाळण्यासाठी आता वन विभागाच्या गस्ती पथकासोबत महावितरणच्या पथकांनीही गस्त सुरू केली आहे. तसेच शेतकºयांच्या शेतातील कुंपनांची तपासणी करून गावागावांत प्रबोधन केल्या जात आहे. मुल, पोंभूर्णा उपविभाग, राजुरा, वरोरा, चिमूर, चंद्रपूर उपविभाग आणि गडचिरोली उपविभागातील उपकार्यकारी अभिंयत्यांनी गस्त घालणे सुरू केले आहे. बेकायदशीरपणे विजेचा प्रवाह शेतीच्या कुंपनात सोडून फक्त वन्य प्राणीच नव्हे, तर शेतकºयांची शेती व जिवितहाणी होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. कुणाचेही नुकसान होऊ नये, अशी शेतकऱ्याची भावना असते. पण स्वत: शेतकरी, शेतमजुर आणि अन्य पाळीवप्राणी गाय, म्हैस व बैलाचाही बेकायदेशीरपणे लावलेल्या वीज प्रवाहाने मृत्यू झाल्याच्या घटना सतत वाढत आहेत.अशा घटनांमधून सर्वांचे जीवन सुरक्षित राहावे, राष्ट्रीय संपत्तीचेही नुकसान टाळता यावे, यासाठी जागृती सुरू आहे. परंतु, नियमाचे उल्लंघन केल्यास वीजकायदा २००३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशाराही या गस्ती पथकाने दिला आहे. त्यामुळे शेतकºयांनी अशा कृत्यापासून दूर राहावे.