शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:04 IST

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा पाचवा दिवस : अधिकाºयांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे. मात्र पाच दिवस होऊनही अधिकाºयांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राजुरा तालुक्यातील साखरी येथील व परिसरातील वेकोलि प्रशासनाने जमिनी घेताना करारनामा करताना २०१२ च्या जमीन हस्तांतर कायद्याचा आधार घेण्यात आला. प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध होताच वेकोलि प्रशासनाने प्रकल्पग्रस्त ७०० वर शेतकºयांच्या फसवणुकीचे धोरण अवलंबिल्याने बल्लारपूर वेकोलि क्षेत्र विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या आक्रोश उफाळून आला आहे. साखरी येथील हनुमान मंदीर परिसरातील पौनी-२ खाण येथे न्याय मागण्यासाठी लक्ष वेधण्यासाी २० आॅक्टोबरपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यासाठी ऐन दिवाळीच्या सणातही प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषण सोडले नाही. करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रुपये मोबदला मिळावा. सातबारा नमुन्यानुसार नोकरी द्यावी आदी अन्य मागण्याला धरून आंदोलन केले जात आहे.मात्र बल्लारपूर वेकोलिच्या अधिकाºयांची अद्यापही झोप उघडली नाही. मतांचा जोगवा मागणाºयांनीही ेआश्वासनाच्या पलीकडे काही केले नाही.आहे. भ्रष्टाचाराने बरबरटले वेकोलिच्या अधिकाºयांना प्रकल्पग्रस्तांच्या समस्येशी काहीच करणे नाही, अशी वृत्ती जोपासून आहेत. बल्लारपूर वेकोलिने पौनी २ व ३ कोळसा खाण सुरू करण्यासाठी तब्बल ७०२ शेतकºयांशी करार केला. करारनाम्यानुसार २०१६ पर्यंत जमिनीचा मोबदला एकरी ८ ते १० लाख रुपये व कुटुंबातील बेरोजगारांना नोकरी देण्याचे मान्य केले. पौनी-२ क्रमांकाची कोळसा खाण सुरू करताना काही शेतकºयांना मोबदला देण्यात आला. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकºयांची दिशाभूल करून पौनी २ व ३ प्रकल्पातून कोळशाचे उत्खनन करूनही करारनुसार मोबदला व नोकरी देण्यास वेकोलिने टाळाटाळीचे धोरण स्वीकारले आहे.त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकºयात असंतोषाचा वणवा पेटला आहे. आंदोलनात साखरी येथील उत्तम बोबडे, अमोल घटे, यादव येरगुडे, शेषराव बोंडे, प्रमोद गाडगे, ज्ञानेश्वर येरगुडे, विजय बनसुले, लटारी भोयर, राकेश उरकुडे, शंकर उकीनकर, चंद्रकांत लेडांगे आदी प्रकल्पग्रस्तांसह शेकडो नागरीक सहभागी झाले आहेत.