शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ताडाळी येथे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:36 IST

ताडाळी येथील धारीवाल कंपनीच्या लाभांश क्षेत्रात येणाऱ्या दहा गावातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शनिवारी विविध मागण्यांसाठी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

ठळक मुद्देसमस्या : बेरोजगार युवकांचाही सहभाग

चंद्रपूर : ताडाळी येथील धारीवाल कंपनीच्या लाभांश क्षेत्रात येणाऱ्या दहा गावातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शनिवारी विविध मागण्यांसाठी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो बेरोजगार युवकही सहभागी झाले होते.धारीवाल कंपनीने प्रकल्पासाठी ताडाळी, विरूर, मोरवा, साखरवाही, सोनेगाव, अंतुर्ला, पांढरकवडा, धानोरा, शेणगाव व वढा येथील शेतकºयांच्या जमिनी घेतल्या. मात्र, स्थानिक बेरोजगार युवकांना कामावर घेतले नाही. कंपनीच्या प्रदूषणामुळे पीक व जमिनीचे नुकसान होत आहे. या कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळतो. परंतु, सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिकांच्या विकासासाठी निधी खर्च केला जात नाही. प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले. त्यासाठी मोफत आरोग्य शिबिर लावणे गरजेचे आहे. शिवाय, दर महिण्याला तपासणी करून औषधी पुरवठा करण्याकडे कंपनीने लक्ष दिले पाहिजे. शेतीचे नुकसान झाल्यानंतर भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. पण, कंपनीने दुर्लक्ष केले. साखरवाही येथील नागेश बोंडे यांच्या नेतृत्वात दहा गावांतील नागरिकांनी आंदोलन केले. कंपनीचे व्यवस्थापक मुखर्जी यांना निवेदन देवून समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी माजी सभापती रोशन पचारे, हितेश लोढे, मनोज आमटे, मधुकर बरडे, नंदकिशोर वासाडे, ज्योती आसेकर, वंदना घोरुडे, सरपंच इंदिरा कासवटे, सरपंच छबूताई बोंडे, सुरेश तोतडे, साईबाबा झाडे, सुबोध कासवटे, छाया वासाडे आदी सहभागी झाले होते.