शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

बल्लारपूर ते चंद्रपूर काढला मोर्चा

By admin | Updated: February 8, 2016 00:57 IST

बल्लारपूरवासीयांच्या जल, जमीन, आरोग्य या व इतर जीवनावश्यक काही समस्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जनसमस्यांकडे बल्लारपूरवासीयांना वेधले लक्षबल्लारपूर : बल्लारपूरवासीयांच्या जल, जमीन, आरोग्य या व इतर जीवनावश्यक काही समस्या आहेत. याबाबत स्थानिक पातळीवर निवेदन, मोर्चा, चर्चा सारे उपाय झालेत. आश्वासनांशिवाय फारसे मिळाले नाहीत. आता पुढचा उपाय म्हणून बल्लारपूर शहर विकास आघाडीने येथून जनतेचा पायी मोर्चा काढला व चंद्रपूरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून समस्यांचे निवेदन तत्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांना दिले.हा पायी मोर्चा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत थुलकर, जैनुल आबेदिन उर्फ बाबाभाई यांच्या नेतृत्वात नगर परिषद चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पमाला वाहून, या विभूतींना अभिवादन करुन चंद्रपूरच्या दिशेने निघाला.यात महिलांची संख्या लक्षणीय होती. अप्पर जिल्हाधिकारी धिवरे यांनी निवेदन स्विकारत शिष्टमंडळाशी समस्यांबाबत चर्चा केली आणि बायपास रोड मंजूर करण्याबाबत तसेच पेपर मिलपासून होणारे जल आणि वायू प्रदूषण संबंधित विभागाशी चर्चा करुन लवकर कारवाई करु, असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात भारत थुलकर, बाबाभाई यांच्यासह संजय डुंबेरे, अरुण लोखंडे, जयसंवत सिंग, ठाकूर, अहेसान खान, आसिफ खान, मुन्ना दिगवा, शिलकुमार तिरपुडे, शालिनी वावरे, रेखा मेश्राम, सतीश कनकम, ताई फुलझेले आदींचा समावेश होता. यानंतर झालेल्या सभेत भारत थुलकर, अंकुश वाघमारे, जी. के. उपरे, खुशाल तेलंग, किशोर पोतनवार, सोनी आदींची भाषणे झालीत. या समस्या लवकर निकालात न निघाल्यास जेल भरो व बल्लारपूर बंद आंदोलन करु, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिला. (तालुका प्रतिनिधी)