शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

हिरव्या बांबूसाठी कारागिरांचे आंदोलन

By admin | Updated: December 8, 2014 22:33 IST

जिल्ह्यात जवळपास ५ हजाराच्यावर बांबू कारागीर आहे. बांबूपासून टोपली, सुप अशा विविध वस्तू बनवून आपला उदरनिर्वाह चालवित आहे. मात्र त्यांना वनविभागाकडून हिरवे बांबू उपलब्ध करून दिल्या जात नाही.

चंद्रपूर : जिल्ह्यात जवळपास ५ हजाराच्यावर बांबू कारागीर आहे. बांबूपासून टोपली, सुप अशा विविध वस्तू बनवून आपला उदरनिर्वाह चालवित आहे. मात्र त्यांना वनविभागाकडून हिरवे बांबू उपलब्ध करून दिल्या जात नाही. बांबू उपलब्ध करून देण्यासाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथील कारागीर जंगलातून बाबू आणून कारागिरी करतात. या कारागिरांना वनविभागाचे अधिकाऱ्याकडून त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात बफरचे उपवनसंरक्षक नरवणे यांच्या कार्यालयात बांबूची मागणी व रोजगाराची मागणी करीत ठिय्या आंदोलन केले. आम्ही कारागीर असुन आमचे काम पहा असे म्हणत कार्यालयासमोरच बांबूपासून टोपली, सुप अशा विविध वस्तू कारागिरांनी बनविल्या. बनविलेल्या वस्तू डिएफओ नरवणे यांना भेट दिल्या. नरवणे यांनी मोहाळी हे गाव दत्तक घेणार असल्याचे सांगून येथील वस्तूसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. याचवेळी सावली वनपरीक्षेत्रातील बांबू कारागिरांचे एक वर्षापासून बांबू कार्ड न दिल्याने उपवनसंरक्षक पाटील यांचे कार्यालयातही कारागिरांनी गोंधळ झाला. मात्र डिएफओ पाटील हजर नसल्याने सहायक वनसंरक्षक पवार यांनी लवकरात लवकर कार्ड देण्याचे आश्वासन दिले.या आंदोलनात विजय सिध्दावार, विजय कोरेवार, शहनाज बेग, पुष्पा नेवारे, छाया सिडाम, सुलेमान बेग, नंदलाल मडावी, मिलींद मडावी, ब्रम्हानंद गेडाम, लिलाबाई मडावी, गिताबाई सिडाम, रेखा सिडाम, संगिता गेडाम, अनिल मडावी, प्रेमदास उईके आदी कार्यकर्ते, कारगीर सहभागी होते. (नगर प्रतिनिधी)