शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

विंधन विहिरीवर भागते मोहाळी (मो.) गावाची तहान

By admin | Updated: August 3, 2015 00:45 IST

काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते. या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते.

नागभीड : काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते. या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते. नागभीड तालुक्यातील मोहाळी (मोकासा) या गावाचेही असेच आहे. नेते लोकांचा गाव म्हणून या गावाची पंचक्रोशीत ओळख आहे. मात्र गावात पाण्याची सोय नसल्याने विंधन विहिरींवरच गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे.नागभीड-नागपूर राज्य महामार्गावर हे गाव वसले आहे. अडीच हजाराच्या आसपास या गावाची लोकसंख्या असून जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी या गावात असल्याने राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असे हे गाव आहे. एवढेच नाही तर या गावातील तिघांना आजवर राष्ट्रीय पक्षांची राज्य विधानसभेची उमेदवारी मिळाली असून यातील एक आमदारही झाले आहेत. जि.प.चे सभापती व अध्यक्ष देणारा गाव अशी या गावाची ओळख सांगितली, तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.अशी पार्श्वभूमी असलेले हे गाव सर्वार्थाने पुढारलेले असेच आहे. गावात एक हायस्कूल आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे. एक बँक आहे अशा सोयी येथे आहे. मात्र या पुढारलेल्या गावात पाण्याची कोणतीच सोय नाही. सात-आठ वर्षापूर्वी येथे पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. पण आजपावतो हे काम अर्धवट स्थितीतच पडून आहे. आजही लोकांना विंधन विहिर, विहिरीच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)