शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा वनअधिकाऱ्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:23 IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, मागील काही महिन्यांत अनेक वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देवाघांच्या मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करा : विविध मागण्यांचे निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, मागील काही महिन्यांत अनेक वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. त्याबाबत जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाअध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या मार्गदर्शनाखाली व मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वामध्ये मुख्य वनसंरक्षकाला घेराव घालण्यात आला.ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जगभर प्रसिद्ध आहे. मात्र अनेक दिवसांपासून बहुतेक वाघाचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करावी, उन्हाळ्यात उष्णतेमुळे जवळपास ५ ते १० टक्के जंगलाचा ºहास होतो, त्यावर उपयोजना करुन जनजागृती करावी या मागण्यांसाठी वनअधिकाºयांना घेराव घालण्यात आला. तसेच काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात दुर्मिळ महाढोक पक्षी आढळून आले. मात्र त्यांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांची संख्या वाढविण्यासाठी कोणतीही उपाययोजना विभागातर्फे करण्यात आली. यावर चर्चा करण्यात आली. तसेच वनविभागाला जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी वनअधिकाºयांना दिली.यावेळी मनविसेचे विभाग अध्यक्ष तुषार येरमे यांनी वाघाचे वस्त्र परिधान करुन वाघांच्या होणाºया अकस्मात मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. तर मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी वाघांच्या मृत्यूच्या कारण विचारले.यावेळी महिला सेना जिल्हा अध्यक्ष सुनिता गायकवाड, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, सचिव कोतपल्लीवार, राजू कुकडे, मनोज तांबेकर, शशिकांत शंभरकर, किशोर मडगुलवार, माया मेश्राम, ऋषिकेश बालमवार, सागर वेट्टी, प्रमोद लोनगाडगे, फिरोज शेख, प्रफुल मुसळे, अमन सिंग, देशमुख उपस्थित होते.