शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मनसेचा वनअधिकाऱ्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:23 IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, मागील काही महिन्यांत अनेक वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देवाघांच्या मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करा : विविध मागण्यांचे निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, मागील काही महिन्यांत अनेक वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. त्याबाबत जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाअध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या मार्गदर्शनाखाली व मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वामध्ये मुख्य वनसंरक्षकाला घेराव घालण्यात आला.ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जगभर प्रसिद्ध आहे. मात्र अनेक दिवसांपासून बहुतेक वाघाचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करावी, उन्हाळ्यात उष्णतेमुळे जवळपास ५ ते १० टक्के जंगलाचा ºहास होतो, त्यावर उपयोजना करुन जनजागृती करावी या मागण्यांसाठी वनअधिकाºयांना घेराव घालण्यात आला. तसेच काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात दुर्मिळ महाढोक पक्षी आढळून आले. मात्र त्यांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांची संख्या वाढविण्यासाठी कोणतीही उपाययोजना विभागातर्फे करण्यात आली. यावर चर्चा करण्यात आली. तसेच वनविभागाला जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी वनअधिकाºयांना दिली.यावेळी मनविसेचे विभाग अध्यक्ष तुषार येरमे यांनी वाघाचे वस्त्र परिधान करुन वाघांच्या होणाºया अकस्मात मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. तर मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी वाघांच्या मृत्यूच्या कारण विचारले.यावेळी महिला सेना जिल्हा अध्यक्ष सुनिता गायकवाड, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, सचिव कोतपल्लीवार, राजू कुकडे, मनोज तांबेकर, शशिकांत शंभरकर, किशोर मडगुलवार, माया मेश्राम, ऋषिकेश बालमवार, सागर वेट्टी, प्रमोद लोनगाडगे, फिरोज शेख, प्रफुल मुसळे, अमन सिंग, देशमुख उपस्थित होते.