शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाने गाठले रोजगार निर्मितीचे कोटींचे उड्डाण

By admin | Updated: July 16, 2014 00:05 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात मागील पाच वर्षांत २५९ कोटी २५ लाख रुपयांची १८ हजार ९०४ विविध कामे करण्यात आलीत. यातून एक कोटी १९ लाख ६१ हजार

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात मागील पाच वर्षांत २५९ कोटी २५ लाख रुपयांची १८ हजार ९०४ विविध कामे करण्यात आलीत. यातून एक कोटी १९ लाख ६१ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झाली आहे.मनरेगाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये सिंचन विहीरी, शौचालय, गाय व शेळ्यांचा गोठा, शेततळे, कृषी विषयक कामे, शेतीची बांधबंधीस्ती व दुरुस्तीची कामे तर सार्वजनिक लाभाच्या कामांमध्ये वनिकरण, वृक्ष लागवड, शेत रस्ते, पांदण रस्ते, जलसंधारण, जलसंवर्धनाची कामे, गाळ काढणे, सिमेंट रस्ते, राजीव गांधी सेवा सदन केंद्र व क्रीडागंणाची कामे यासारख्या कामांचा समावेश आहे.मनरेगाची विविध कामे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात झालीत. सर्वाधिक सहा हजार ६८२ कामे सन २०१२-१३ मध्ये करण्यात आलीत. यावर्षी तीन हजार ९९५ कामे करण्यात आली असून यातून २९ लाख ६६ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झाली आहे. मागील पाच वर्षांत अकुशल कामावर १८७ कोटी १३ लाख, कुशल कामावर ५८ कोटी ५५ लाख तर प्रशासकीय कामावर १३ कोटी ५७ लाख रुपये खर्च करण्यात आले. (प्रतिनिधी)