शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

टोल नाक्यांच्या अंतरात नागरिकांची दिशाभूल

By admin | Updated: August 9, 2014 23:37 IST

दोन टोल नाक्यांधील अंतर किमान ४५ किलोमीटर असावे, असा नवा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात उभाररण्यात येत असलेल्या दोन नवनिर्माणाधिन

दोन नाक्यांमधील अंतर हवे ४५ किलोमीटर : बामणी-ताडाळी- नंदोरी टोल नाक्यांतील अंतर केवळ २४ किलोमीटरचेचंद्रपूर : दोन टोल नाक्यांधील अंतर किमान ४५ किलोमीटर असावे, असा नवा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात उभाररण्यात येत असलेल्या दोन नवनिर्माणाधिन आणि ताडाळीजवळील टोल नाक्यांमधील अंतर फक्त २४ किलोमीटरचे आहे. याचा भुर्दंड चंद्रपूर-बल्लारपुरातील वाहनधारक नागरिकांना बसणार आहे.नागपूर-चंद्रपूर राज्य मार्गावरील ताडाळी येथे असलेल्या टोल नाक्याकवरून १९९८ पासून वसुली सुरू झाली आहे. प्रत्यक्षात या नाक्यावरील वसुलीची मुदत २०१३ मध्ये संपलेली असतानाही वसुली बाकी असल्याचे कारण दर्शवून ती २०१६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागपूर-चंद्रपूरच्या प्रवासातील वाहनधारकांना या नाक्यावर टोल भरावा लागत असतानाच आता त्यात नंदोरी आणि बामणी (विसापूर) येथील दोन टोलची भर लवकरच पडणार आहे.बामणी ते वरोरा-नागपूर या राज्यमार्गाच्या कामाच्या वसुलीसाठी कंत्राट देण्यात आले असून या दोन्ही ठिकाणी वसुलीची तयारी सुरू झाली आहे. नंदोरीलगतचा टोल नाका जवळपास पूर्ण झाला आहे. या आठवडाभरात तिथे चाचणी तत्वावर काम सुरू केले जाणार आहे. १५ आॅगस्टनंतर केव्हाही या टोल नाक्यावरून वसुली सुरू होऊ शकते, अशी माहिती आहे.त्यानंतर विसापूर नाक्यावरूनही वसुली सुरू करण्याची तयारी झाली आहे. वास्तविक पहाता दोन टोल नाक्यांमधील अंतर ४५ किलोमीटरपेक्षा अधिक असावे, असा नियम असतानाही त्याकडे चक्क डोळझाक करुन वसुलीची तयारी सुरू झाली आहे. बल्लारपूर ते नागपूर या प्रवासासाठी निघालेल्या वाहनधारकाला तब्बल पाच ठिकाणी नाका द्यावा लागणार आहे. आताच ३५० रूपयांचा नाका मोजावा लागतो. त्यात दोन नाक्यांची आणखी भर पडणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)