शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

टोल नाक्यांच्या अंतरात नागरिकांची दिशाभूल

By admin | Updated: August 9, 2014 23:37 IST

दोन टोल नाक्यांधील अंतर किमान ४५ किलोमीटर असावे, असा नवा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात उभाररण्यात येत असलेल्या दोन नवनिर्माणाधिन

दोन नाक्यांमधील अंतर हवे ४५ किलोमीटर : बामणी-ताडाळी- नंदोरी टोल नाक्यांतील अंतर केवळ २४ किलोमीटरचेचंद्रपूर : दोन टोल नाक्यांधील अंतर किमान ४५ किलोमीटर असावे, असा नवा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात उभाररण्यात येत असलेल्या दोन नवनिर्माणाधिन आणि ताडाळीजवळील टोल नाक्यांमधील अंतर फक्त २४ किलोमीटरचे आहे. याचा भुर्दंड चंद्रपूर-बल्लारपुरातील वाहनधारक नागरिकांना बसणार आहे.नागपूर-चंद्रपूर राज्य मार्गावरील ताडाळी येथे असलेल्या टोल नाक्याकवरून १९९८ पासून वसुली सुरू झाली आहे. प्रत्यक्षात या नाक्यावरील वसुलीची मुदत २०१३ मध्ये संपलेली असतानाही वसुली बाकी असल्याचे कारण दर्शवून ती २०१६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागपूर-चंद्रपूरच्या प्रवासातील वाहनधारकांना या नाक्यावर टोल भरावा लागत असतानाच आता त्यात नंदोरी आणि बामणी (विसापूर) येथील दोन टोलची भर लवकरच पडणार आहे.बामणी ते वरोरा-नागपूर या राज्यमार्गाच्या कामाच्या वसुलीसाठी कंत्राट देण्यात आले असून या दोन्ही ठिकाणी वसुलीची तयारी सुरू झाली आहे. नंदोरीलगतचा टोल नाका जवळपास पूर्ण झाला आहे. या आठवडाभरात तिथे चाचणी तत्वावर काम सुरू केले जाणार आहे. १५ आॅगस्टनंतर केव्हाही या टोल नाक्यावरून वसुली सुरू होऊ शकते, अशी माहिती आहे.त्यानंतर विसापूर नाक्यावरूनही वसुली सुरू करण्याची तयारी झाली आहे. वास्तविक पहाता दोन टोल नाक्यांमधील अंतर ४५ किलोमीटरपेक्षा अधिक असावे, असा नियम असतानाही त्याकडे चक्क डोळझाक करुन वसुलीची तयारी सुरू झाली आहे. बल्लारपूर ते नागपूर या प्रवासासाठी निघालेल्या वाहनधारकाला तब्बल पाच ठिकाणी नाका द्यावा लागणार आहे. आताच ३५० रूपयांचा नाका मोजावा लागतो. त्यात दोन नाक्यांची आणखी भर पडणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)