शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

समाजकंटकांनी गणपती घाटावरील वस्तूंना केले विद्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST

बल्लारपूर : जनतेच्या सोयी आणि मनोरंजनाकरिता सार्वजनिक ठिकाणांवर किमती व देखण्या वस्तू समाजकंटकांना बघवत नाहीत. त्यामुळे, काहीही कारण नसताना ...

बल्लारपूर : जनतेच्या सोयी आणि मनोरंजनाकरिता सार्वजनिक ठिकाणांवर किमती व देखण्या वस्तू समाजकंटकांना बघवत नाहीत. त्यामुळे, काहीही कारण नसताना त्या वस्तूंची नासधूस करणे, चोरी करणे वा वस्तूला विद्रुप करणे असे घृणास्पद प्रकार ते करीत असतात.

बल्लारपुरात वर्धा नदीच्या विस्तीर्ण गणपती घाटाला नगरपरिषदेने सहल स्थळ करण्याकरिता घाटाचे सौंदर्यकरण केले आहे. या घाटावरून भाविक पूजा-अर्चाचे सामान (निर्माल्य) आणतात. ते संकलित करण्याकरिता निर्माल्य कलश ठेवले. स्टीलचे संरक्षण कठडे उभे केले. लहान मुलांना खेळण्याकरिता फिरत्या रिंगण खुर्ची आणि व्यायामाचे इतर साहित्य बसविले. घाटांच्या प्रवेशद्वारावर हत्तींच्या सिमेंटच्या दोन प्रतिमा उभ्या केल्या. परंतु, समाजकंटकांनी त्या विद्रुप करून ठेवल्या आहेत. काही खुर्ची आणि कठ्ठयाचे रॉड काढून चोरून नेले. हत्तीच्या प्रतिमेची तोडफोड करून त्यांना विद्रुप केले आहे. कलशही जाळले. यावरून समाजकंटकांची मानसिकता दिसून येते. अशांना हेरून त्यांना शिक्षा देणे आवश्यक ठरते. त्याकरिता पालिकेने त्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी ठेवणे गरजेचे आहे.

260921\img-20210926-wa0011.jpg

समाजकंटकांनी गणपती घाटावरील वस्तूंना केले विद्रुप