शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

समाजकंटकांनी गणपती घाटावरील वस्तूंना केले विद्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST

बल्लारपूर : जनतेच्या सोयी आणि मनोरंजनाकरिता सार्वजनिक ठिकाणांवर किमती व देखण्या वस्तू समाजकंटकांना बघवत नाहीत. त्यामुळे, काहीही कारण नसताना ...

बल्लारपूर : जनतेच्या सोयी आणि मनोरंजनाकरिता सार्वजनिक ठिकाणांवर किमती व देखण्या वस्तू समाजकंटकांना बघवत नाहीत. त्यामुळे, काहीही कारण नसताना त्या वस्तूंची नासधूस करणे, चोरी करणे वा वस्तूला विद्रुप करणे असे घृणास्पद प्रकार ते करीत असतात.

बल्लारपुरात वर्धा नदीच्या विस्तीर्ण गणपती घाटाला नगरपरिषदेने सहल स्थळ करण्याकरिता घाटाचे सौंदर्यकरण केले आहे. या घाटावरून भाविक पूजा-अर्चाचे सामान (निर्माल्य) आणतात. ते संकलित करण्याकरिता निर्माल्य कलश ठेवले. स्टीलचे संरक्षण कठडे उभे केले. लहान मुलांना खेळण्याकरिता फिरत्या रिंगण खुर्ची आणि व्यायामाचे इतर साहित्य बसविले. घाटांच्या प्रवेशद्वारावर हत्तींच्या सिमेंटच्या दोन प्रतिमा उभ्या केल्या. परंतु, समाजकंटकांनी त्या विद्रुप करून ठेवल्या आहेत. काही खुर्ची आणि कठ्ठयाचे रॉड काढून चोरून नेले. हत्तीच्या प्रतिमेची तोडफोड करून त्यांना विद्रुप केले आहे. कलशही जाळले. यावरून समाजकंटकांची मानसिकता दिसून येते. अशांना हेरून त्यांना शिक्षा देणे आवश्यक ठरते. त्याकरिता पालिकेने त्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी ठेवणे गरजेचे आहे.

260921\img-20210926-wa0011.jpg

समाजकंटकांनी गणपती घाटावरील वस्तूंना केले विद्रुप