शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

समाजकंटकांनी गणपती घाटावरील वस्तूंना केले विद्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST

बल्लारपूर : जनतेच्या सोयी आणि मनोरंजनाकरिता सार्वजनिक ठिकाणांवर किमती व देखण्या वस्तू समाजकंटकांना बघवत नाहीत. त्यामुळे, काहीही कारण नसताना ...

बल्लारपूर : जनतेच्या सोयी आणि मनोरंजनाकरिता सार्वजनिक ठिकाणांवर किमती व देखण्या वस्तू समाजकंटकांना बघवत नाहीत. त्यामुळे, काहीही कारण नसताना त्या वस्तूंची नासधूस करणे, चोरी करणे वा वस्तूला विद्रुप करणे असे घृणास्पद प्रकार ते करीत असतात.

बल्लारपुरात वर्धा नदीच्या विस्तीर्ण गणपती घाटाला नगरपरिषदेने सहल स्थळ करण्याकरिता घाटाचे सौंदर्यकरण केले आहे. या घाटावरून भाविक पूजा-अर्चाचे सामान (निर्माल्य) आणतात. ते संकलित करण्याकरिता निर्माल्य कलश ठेवले. स्टीलचे संरक्षण कठडे उभे केले. लहान मुलांना खेळण्याकरिता फिरत्या रिंगण खुर्ची आणि व्यायामाचे इतर साहित्य बसविले. घाटांच्या प्रवेशद्वारावर हत्तींच्या सिमेंटच्या दोन प्रतिमा उभ्या केल्या. परंतु, समाजकंटकांनी त्या विद्रुप करून ठेवल्या आहेत. काही खुर्ची आणि कठ्ठयाचे रॉड काढून चोरून नेले. हत्तीच्या प्रतिमेची तोडफोड करून त्यांना विद्रुप केले आहे. कलशही जाळले. यावरून समाजकंटकांची मानसिकता दिसून येते. अशांना हेरून त्यांना शिक्षा देणे आवश्यक ठरते. त्याकरिता पालिकेने त्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी ठेवणे गरजेचे आहे.

260921\img-20210926-wa0011.jpg

समाजकंटकांनी गणपती घाटावरील वस्तूंना केले विद्रुप