शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकराबाबत मनपा आयुक्तांकडून जनतेची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

२०१५-१६ पासून चंद्रपूर महानगर पालिकेने नागरिकांवर मनमानी व भरमसाठ मालमत्ता कर लादला होता. त्यावेळी झालेल्या जनआंदोलनास शांत करण्यासाठी मनपाने २०१५-१६ साठीचा कर जुन्याच दराने घेतला जाईल, असे जाहीर केले होते. परंतु २०१६-१७ पासूनच्या करात मात्र बेकायदेशीर व घटनाबाह्य अशी जाचक वाढ कायम ठेवली आणि त्यानुसार बिले पाठविली.

ठळक मुद्दे३४ हजार तक्रारकर्त्यांच्या मालमत्ताकराची बिले रद्दचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उच्च न्यायालयाने ४३ हजार नागरिकांची चंद्रपूर महानगर पालिकेची वाढीव मालमत्ताकराची बिले रद्द केली आहे. यामुळे अडचणीत सापडलेले मनपा आयुक्त न्यायालयाचा आदेश हा केवळ ४७ मालमत्ताधारकांसाठीच लागू असल्याचा अपप्रचार करीत आहे, असा आरोप विनोद दत्तात्रेय, बजरंगलाल बागला, शैलेश बागला, मधुसुदन रुंगठा, अजय उपगन्लावार, घनश्याम दरबार, रामकिशोर सारडा व विनोद उपाध्याय या याचिकाकर्त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.२०१५-१६ पासून चंद्रपूर महानगर पालिकेने नागरिकांवर मनमानी व भरमसाठ मालमत्ता कर लादला होता. त्यावेळी झालेल्या जनआंदोलनास शांत करण्यासाठी मनपाने २०१५-१६ साठीचा कर जुन्याच दराने घेतला जाईल, असे जाहीर केले होते. परंतु २०१६-१७ पासूनच्या करात मात्र बेकायदेशीर व घटनाबाह्य अशी जाचक वाढ कायम ठेवली आणि त्यानुसार बिले पाठविली. चंद्रपूरच्या काही नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयाने मालमत्ताकराच्या वसुलीची सक्ती करू नये, असे आदेश दिले होते. याबाबत मनपा आयुक्ताने हा आदेश केवळ याचिकाकर्त्यांच्या वसुलीला लागू आहे. आणि शहरातील इतर मालमत्ताधारकांच्या वसुलीला लागू नाही. यामुळे चंद्रपूरकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, याकडेही यावेळी याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले. वास्तविक, उपरोक्त याचिका ही चंद्रपूरच्या मालमत्ताधारकांतर्फे गृहित धरण्यात यावी. सदर अर्ज प्रलंबित असताना उच्च न्यायालयाने ८ जानेवारी २०२० रोजी निकालाद्वारे ज्या नागरिकांनी कराधान नियम १५ अन्वये तक्रारी सादर केल्या, त्या सर्वांची देयके रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले. त्यावेळी तब्बल ४३ हजार मालमत्ताधारकांनी वाढीव कराच्या विरोधात मनपाकडे तक्रारी केल्या होत्या, याकडेही यावेळी लक्ष वेधले.

टॅग्स :Taxकर