शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

काँग्रेसमध्ये लागेबांध्यांमुळे अल्पसंख्यकांना फटका

By admin | Updated: November 7, 2016 01:32 IST

काँग्रेसमध्ये हल्ली केवळ आपल्या पालक नेत्यांचे लाड पुरवणारी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची फळीच तयार झाल्याने पक्षाचे नुकसान होत आहे.

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे प्रतिपादनचंद्रपूर : काँग्रेसमध्ये हल्ली केवळ आपल्या पालक नेत्यांचे लाड पुरवणारी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची फळीच तयार झाल्याने पक्षाचे नुकसान होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका अल्पसंख्यांक समाजाला बसला आहे. त्यामुळे अल्पसंख्यांकसाठी काम करणाऱ्या नेत्यांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी येथे केले. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाच्या अल्पसंख्यांक मेळावा आणि नागपूर विभाग समिती बैठकीत ते बोलत होते. या मेळाव्यात अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये अन्याय आणि शोषण झाल्याचा पाढा माजी मंत्री सिद्दिकी यांच्यापुढे वाचला. यावेळी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष ओवेस कादरी, जिया पटेल, मुजीब पठाण, असीम नावेद, मुद्दस्सर पटेल, चंद्रपूर प्रभारी एस.क्यू. जमा, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मलक शाकिर, विभागीय उपाध्यक्ष मो. सुलेमान अली, अनुसूचित जाती सेलचे प्रदेश महासचिव संजय रत्नपारखी यांची उपस्थिती होती.या मेळाव्यात अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे ही देण्यात आले. संचालन अ‍ॅड. मलक शाकिर तर आभार प्रदर्शन मो. सुलेमान यांनी केले. (प्रतिनिधी)