शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

गौण खनिज तस्करी; परवाना निलंबित होणार

By admin | Updated: July 4, 2015 01:42 IST

जिल्ह्यात रेती, गिट्टी, मुरुम व इतर गौण खनिज इत्यादी अवैधरित्या वहन होत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्यात रेती, गिट्टी, मुरुम व इतर गौण खनिज इत्यादी अवैधरित्या वहन होत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पहिल्या तीन गुन्ह्यात निलंबन किंवा तडजोड शुल्क भरणे तर चवथ्या गुन्ह्यात परवाना रद्द करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात परवानाधारक मालवाहू वाहनातून संबंधीत विभागाच्या परवानगी शिवाय रेती मुरुम, गिट्टी व इतर गौण खनिजाची वाहतूक करता येणार नाही, अशी अट परवान्यावर घालण्यात आली आहे. या अटी व शर्तीचा भंग केल्यास व अशा बाबतची प्रकरणे तहसीलदार तसेच खनिकर्म अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यास मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ८६ अंतर्गत परवाना निलंबित करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला असून माल वाहू वाहनातून गौण खनिजाची वाहतूक करु नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक वाहनांवर प्रशासनाची नजर राहणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)