शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

विरूर वनपरिक्षेत्रात लाखोंची वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल होत आहे. स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच मौल्यवान सागवान नष्ट होत आहे. राजुराच्या उपविभागीय वनाधिकाऱ्यांनी मध्यचांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना अहवाल पाठवून ५० सागवान वृक्षांची कत्तल झाल्याचे नमूद केले आहे. मात्र अजूनपर्यंत कुणावरही कारवाई झालेली ...

ठळक मुद्देसागवान झाडांची कत्तल : उपविभागीय वनाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल होत आहे. स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच मौल्यवान सागवान नष्ट होत आहे. राजुराच्या उपविभागीय वनाधिकाऱ्यांनी मध्यचांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना अहवाल पाठवून ५० सागवान वृक्षांची कत्तल झाल्याचे नमूद केले आहे. मात्र अजूनपर्यंत कुणावरही कारवाई झालेली नाही.विरूर वनपरिक्षेत्रातील अंतरगाव नियत क्षेत्र २ मध्ये ४१ सागवान वृक्षांची कत्तल झाली असून या वृक्षांची किमंत १ लाख ६७ हजार १३८ एवढी आहे. उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या अहवालामध्ये, वनविभागात कामामध्ये निष्काळजीपणा दिसून येत असल्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे.विरूर वनपरिक्षेत्रात अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे. त्यामुळे येथील वन अधिकाऱ्यांवर कारवाईचा अहवाल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही पाठविला आहे. त्यामुळे लवकरच वन अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत मिळाले आहेत.विरूर वन परिक्षेत्रातील अंतरगाव बिटामधील वृक्षतोडीचा अहवाल उपवनसंरक्षक चंद्रपूर यांच्याकडे पाठविला आहे. या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून नक्कीच कारवाई केली जाईल.- ए. बी. गर्कलउपविभागीय वन अधिकारी, राजुरा