शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विरूर वनपरिक्षेत्रात लाखोंची वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल होत आहे. स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच मौल्यवान सागवान नष्ट होत आहे. राजुराच्या उपविभागीय वनाधिकाऱ्यांनी मध्यचांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना अहवाल पाठवून ५० सागवान वृक्षांची कत्तल झाल्याचे नमूद केले आहे. मात्र अजूनपर्यंत कुणावरही कारवाई झालेली ...

ठळक मुद्देसागवान झाडांची कत्तल : उपविभागीय वनाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल होत आहे. स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच मौल्यवान सागवान नष्ट होत आहे. राजुराच्या उपविभागीय वनाधिकाऱ्यांनी मध्यचांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना अहवाल पाठवून ५० सागवान वृक्षांची कत्तल झाल्याचे नमूद केले आहे. मात्र अजूनपर्यंत कुणावरही कारवाई झालेली नाही.विरूर वनपरिक्षेत्रातील अंतरगाव नियत क्षेत्र २ मध्ये ४१ सागवान वृक्षांची कत्तल झाली असून या वृक्षांची किमंत १ लाख ६७ हजार १३८ एवढी आहे. उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या अहवालामध्ये, वनविभागात कामामध्ये निष्काळजीपणा दिसून येत असल्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे.विरूर वनपरिक्षेत्रात अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे. त्यामुळे येथील वन अधिकाऱ्यांवर कारवाईचा अहवाल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही पाठविला आहे. त्यामुळे लवकरच वन अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत मिळाले आहेत.विरूर वन परिक्षेत्रातील अंतरगाव बिटामधील वृक्षतोडीचा अहवाल उपवनसंरक्षक चंद्रपूर यांच्याकडे पाठविला आहे. या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून नक्कीच कारवाई केली जाईल.- ए. बी. गर्कलउपविभागीय वन अधिकारी, राजुरा