शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

घनकचºयापासून खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:04 IST

महानगरपालिका, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क आणि मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने घनकचºयापासून खत निर्मितीचा प्र्रकल्प सुरू करण्यात आला.

ठळक मुद्देघनकचºयापासून खत निर्मितीचा प्र्रकल्प सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क आणि मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने घनकचºयापासून खत निर्मितीचा प्र्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन आयुक्त संजय काकडे यांनी केले.ओल्या कचºयापासून खत निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केल्याने आतापर्यंत २२३ ठिकाणी खत निर्मिती केली जात आहे. चंद्रपूर शहराला घनकचºयापासून मुक्ती मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न प्रशंसनीय असून, त्याकरिता मुक्ती फाउंडेशनने विशेष प्रयत्न केले. घनकचºयाचे वर्गीकरण न केल्याने डम्पिंग यार्डवर कचरा साठून राहत होता. त्यापासून वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया होऊन अनेक आजारांची शक्यता निर्माण झाली होती. या समस्यांपासून मुक्ती मिळविण्याकरिता मुक्ती फाऊंडेशन व सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कने प्रयत्न केले. यावेळी आयुक्त संजय काकडे, यांनी प्रकल्पाची उपयोगिता समजावून सांगितली.प्राचार्य डॉ.सुनील साकुरे, मंजुश्री कासनगोट्टूवार, नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका माया उईके, शीला चव्हाण, प्रा. विश्वनाथ राठोड यांनी घनकचºयाच्या वर्गिकरणाबाबत माहिती दिली संचालन प्रज्ञा गंधेवार यांनी केले. शहरातील नागरिकांनी या प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त संजय काकडे यांनी केले. मंजुश्री कासनगोट्टूवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युधिष्ठीर राईच, सभापती माया मांदाडे, प्रा. बोरकुटे, वसंतराव धंदरे, आमिन शेख, विजय चिताडे, गजानन भोयर, प्रा.संजय गवळी, विजय नळे, पुरुषोत्तम सहारे, आशा देउळकर, शिल्पा कांबळे, गुंडावार व मुख्य भूमिका असणारे समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, मुक्ती फाऊंडेशनचे कार्यकर्ते, स्पार्टन्स संस्थेचे अध्यक्ष सुयोग खटी उपस्थित होते.