शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

स्वच्छ भारत अभियान जनचळवळीचे माध्यम बनावे -हंसराज अहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:10 IST

स्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज असून अशा भूमिकेमधूनच या अभियानाची सफलता शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयान्ाां हाक देताच स्वच्छतेच्या बाबतीत आपण फार मोठी झेप घेतली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज असून अशा भूमिकेमधूनच या अभियानाची सफलता शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयान्ाां हाक देताच स्वच्छतेच्या बाबतीत आपण फार मोठी झेप घेतली आहे. असे असले तरी हे अभियान निरंतर प्रक्रियेतून सातत्याने सुरु राहणे व या मोहिमेचे जनचळवळीत रुपांतर करणे, हे प्रत्येक सुज्ञ व्यक्तीची जाबाबदारी व कर्तव्य आहे. केवळ शासकीय पातळीवरुन या अभियानाची यशस्वीता निर्भर नसल्याने लोकांनी एक सामाजिक व राष्टÑापुढील आव्हान समजून स्वच्छतेच्या मोहिमेला वाहून घेत राष्टÑाच्या पर्यायाने लोकांच्या हितासाठी या चळवळीचा धागा बनून कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.२५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत राष्टÑीय पातळीवर आयोजित स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यास संबोधित करताना ते बोलत होते.स्थानिक कोहीनूर क्रीडांगणात चंद्रपूर शहर महानगरपालिका व इको-प्रो या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोन्हेरी तलाव व या लगतच्या ऐतिहासीक परकोट स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, इको-प्रोचे बंडू धोतरे, आयुक्त संजय काकडे, उपायुक्त देवळीकर, अधिष्ठाता डॉ. मोरे, डॉ. मंगेश गुलवाडे, मनपा सभापती अनुराधा हजारे, धनंजय हुड, प्रा. रवी जोगी, प्रमोद शास्त्रकार, संजय मिसलवार, राजेंद्र कागदेलवार, राजू घरोटे, अशोक सोनी, श्रीकांत भोयर यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी, इको-प्रोचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.इको-प्रो सारख्या अनेक स्वयंसेवी संस्थानी या कार्यात योगदान देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.