शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: August 12, 2014 23:39 IST

जिल्ह्यात पावसाळयाची सुरुवात झाल्यापासून कुठेही पर्जन्यमान न झाल्याने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. शेतकऱ्यांची पीके करपून गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : सुभाष धोटेचंद्रपूर : जिल्ह्यात पावसाळयाची सुरुवात झाल्यापासून कुठेही पर्जन्यमान न झाल्याने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. शेतकऱ्यांची पीके करपून गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कमी झाली आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर उभे झाले आहे. शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ उद्भवलेली आहे. दुबार तिबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे बी- बियाणे नाहीत यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, मोफत बी-बियाणे उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांना असलेले कर्ज माफझ करावे यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे. सन २०१३ मध्ये संततधार पाऊस व महापुरामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत झाले होते. त्यामध्ये खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. काही शेतकऱ्यांना अद्यापी शासनाची मदत सुद्धा मिळालेली नाही. अश्यातच जगाचा पोशिंंदा असलेल्या शेतकऱ्यांवर पावसाअभावी दुबार, तिबार पेरणीची वेळ उद्भवली आहे. यात ज्वारी, कापूस, सोयाबीन, भात, इत्यादी हातच्या पीकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले व संपूर्ण पीके हातून गेल्यात जमा आहेत. निसर्ग कोपला आहे. शेतकऱ्यांचे हाल केले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. खरीप पीक करपून गेले. त्यामुळे शेतकरी पूर्णत: कोलमडून गेला आहे. महागाईने होरपळलेल्या, कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांचे पावसाअभावी कंबरडेच मोडले आहे. अशा वेळी पावसाअभावी नुकसान झालेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत व पुनर्वसन कार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना निवेदन देवून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत, बँकेचे कर्जमाफ व मोफत बी-बियाणे देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. (नगर प्रतिनिधी)