शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांच्या सहकार्याने प्रेमीयुगुलाचा विवाह

By admin | Updated: November 16, 2015 00:54 IST

दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम. प्रेमातून विवाहाचे स्वप्न रंगविले. मात्र घरच्या मंडळीचा विरोध असल्याने स्वप्न भंगणार असे वाटले.

घुग्घुस : दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम. प्रेमातून विवाहाचे स्वप्न रंगविले. मात्र घरच्या मंडळीचा विरोध असल्याने स्वप्न भंगणार असे वाटले. त्यामुळे दोघांनीही समाज व लोकप्रतिनिधीकडे धाव घेतली आणि त्यांच्या सहकार्याने दोघेही विवाहबध्द झाले.घुग्घुसजवळच्या नकोडा गावातील कमल येलय्या कनकम या युवकाचे घराशेजारी राहणाऱ्या पूजा नरसिंग तांद्रा हिच्याशी गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्यांनी आयुष्यभर एकत्रित राहण्याचे स्वप्न रंगविले. मात्र त्यात घरच्या मंडळीकडून विरोध होत असल्यामुळे आपले स्वप्न भंगणार या भीतीने त्या दोघानीही जि.प. सदस्य ब्रिजभुषण पाझारे, समाज कार्यकर्त्या व ग्रामपंचायत सदस्या ममता उरकुडे यांच्या भेटी घेऊन आपली व्यथा मांडली. त्यांनी गावातील नागरिकांची बैठक घेतली आणि त्या दोघांच्याही आई-वडिलांना बोलवून लग्न लावण्याची समजूत घातल. मात्र त्यांनी विरोध दर्शविल्यामुळे प्रकरण घुग्घुस पोलीस ठाण्यापर्यंत नेले. ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी मध्यस्थी केली आणि दोघांनीही लग्नास संमती दिली असता नकोडा येथील जानकीराम मंदिरात विवाह सोहळा पार पडला.यावेळी सरपंच तनुश्रई बांदुरकर, पोलीस पाटील सुमन ठमके, माजी सरपंच ऋषी कोवे, माजी उपसरपंच किरण बांदुरकर, ग्रा.पं. सदस्य अंजया गोनपेलीवार, नरेश एलक्कापेली, आनंद झाडे, कामगार नेता चंदू ताला, रमेश रास्पेली, विकास पाटील, आसम्पेल्ली राजू, कंपा राजया आदी उपस्थित होते. (वार्ताहर)