शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

आगीत लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 00:52 IST

येथील कर्मवीर तांदूळ गिरणीलगत असलेल्या एका जनावराच्या गोठ्याला शनिवारी दुपारी २ वाजताचे दरम्यान अचानक आग लागली.

चंदनखेडा : येथील कर्मवीर तांदूळ गिरणीलगत असलेल्या एका जनावराच्या गोठ्याला शनिवारी दुपारी २ वाजताचे दरम्यान अचानक आग लागली. या आगीत शेतीची अवजारे, चारा जळून खाक झाला. सोबतच जनावरेही होरपळून निघाली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.राजेंद्र दादाजी भोयर यांचा गिरणीलगत बैलाचा गोठा आहे. आगीमुळे त्यांचे जवळपास एक लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तलाठी तथा वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असला तरी नेमके कारण कळू शकले नाही. भाजलेल्या दोन बैल व वासरावर पशु वैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे ऐन हंगामात संबंधित शेतकरी अडचणीत आले आहेत. पुढे शेतीचा हंगाम, चारा तसेच इतर गोष्टीची जुळवाजुळव शक्य नसल्याने शासनाने या शेतकरी आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी गावकरी वर्गाकडून केली जात आहे. (वार्ताहर)