शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अंबुजा कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतकऱ्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST

फोटो गोवरी : उपरवाहीस्थित अंबुजा सिमेंट कंपनीच्या ट्रान्स्पोर्टनगर परिसरात असलेल्या पुलाच्या ब्लाकेजमुळे लगतच्या परिसरातील हरदोना (खु.) येथील शेतकरी शामराव ...

फोटो

गोवरी : उपरवाहीस्थित अंबुजा सिमेंट कंपनीच्या ट्रान्स्पोर्टनगर परिसरात असलेल्या पुलाच्या ब्लाकेजमुळे लगतच्या परिसरातील हरदोना (खु.) येथील शेतकरी शामराव राजूरकर यांच्या शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुलालगत त्यांचे शेत लागून असून पाणी थोपल्याने पूर्ण पाणी शेतात घुसले. शेतात असलेल्या गोठ्यातील बैलजोडी, खत, औषधी, चारा पूर्णपणे वाहून गेला. पुलाचे बांधकाम छोट्या पाइपचे असल्यामुळे दरवर्षी पाणी थोपून राहते. शेतकऱ्यांनी वारंवार कंपनी अधिकाऱ्याला माहिती देऊन पूल वाढवण्याची विनंती केली होती; परंतु कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती घेऊन पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते बबनराव उरकुडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित शेतकऱ्याला आर्थिक मदत करून पुलाचे नवीन बांधकाम करण्याची मागणी केली. याप्रसंगी तुफान गिरी, केतन बोभाटे, साईनाथ पिंपळशेंडे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.