शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

नागभीड आठवडी बाजारात ग्राहकांची लूट

By admin | Updated: September 26, 2016 01:06 IST

तालुका परिसरातील दर गुरुवारला नागभीड येथे आठवडी बाजार भरत असते. येथे परिसरातील शेतकरी तसेच भाजीपाला विक्रेते माल विकण्याकरिता येत असतात.

नागभीड : तालुका परिसरातील दर गुरुवारला नागभीड येथे आठवडी बाजार भरत असते. येथे परिसरातील शेतकरी तसेच भाजीपाला विक्रेते माल विकण्याकरिता येत असतात. यात भाजीपाला व्यवसायिकांचे प्रमाण अधिक असतो. मात्र बाहेर ठिकाणाहून आलेल्या विक्रेत्यांकडील काटापट्टी ही परताळणी केलेली नसल्याने ग्राहकांची मोठ्या लूट होत आहे.अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत दर २४ महिन्यांनी प्रत्येक व्यवसायिकाला आपली वजन व मापे यांची परताळणी करून घेणे गरजेचे आहे. असे असताना सुद्धा वर्षानुवर्षे काटा वजन माप परताळणी न करता व्यवसाय करीत असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे. या संदर्भात बाजारातील एखाद्या व्यवसायिक विक्रेत्याला विचारणा केली तर, हमरीतुमरीची भाषा वापरतात. यासंदर्भात वजन व मापे नियंत्रक वाळे यांची विचारणा केली असता, विक्रेते हुज्जत घालत असतात. कार्यवाही करण्यास मज्जाव करतात, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)