शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चंदईनाला प्रकल्पाला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:19 IST

सन १९७६-७७ पासून निमढेला गावातील घरे व शेती चंदईनाला प्रकल्पात अधिग्रहित केल्यानंतरसुद्धा त्या गावातील शेतकरी व नागरिकांना .....

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांचा रोष : साखळी उपोषण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सन १९७६-७७ पासून निमढेला गावातील घरे व शेती चंदईनाला प्रकल्पात अधिग्रहित केल्यानंतरसुद्धा त्या गावातील शेतकरी व नागरिकांना केवळ पुनर्वसनाच्या नावाखाली तात्पुरती जलसंपदा विभागाच्या जागेवर राहण्यास जागा दिली. मात्र केवळ अल्पसा मोबदला देऊन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंबंधी दुसºया ठिकाणी शेती, पक्के घरे व कुटुंबातील एकाला प्रकल्पग्रस्त म्हणून शासकीय नोकरीत सामावून घेतले नाही. तब्बल ४० वर्षांनंतर चंदईनाला प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या दरवाजाला कुलूप ठोकून गुरुवारपासून साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.मागील ४० वर्षांपासून निमढेलावासीय आपल्या हक्कासाठी प्रशासनाशी निवदने, तक्रारी देऊन संघर्ष करीत आहे. परंतु त्यांना प्रशासनाने न्याय दिला नाही. पर्यायाने पहिल्या पिढीच्या संघर्षानंतर आता नव्याने दुसºया पिढीतील तरुणवर्ग शेवटचा पर्याय म्हणून चंदईनाला प्रकल्पाला ताले ठोकून साखळी उपोषणास बसले आहे.त्यांनी शासनाने अधिग्रहित केलेल्या शेतीच्या मोबदल्यात दुसºया ठिकाणी शेती द्या. निमढेलावासीयांना हक्काची जागा देऊन पुनर्वसन करा व शेतीचा जो मोबदला सरकारकडे बाकी आहे, तो आजच्या बाजारभावाने द्या आणि प्रकल्पग्रस्त म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या, आदी मागण्यांसाठी उपोषणाला सुरूवात केली आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन देणार नाही, तोपर्यंत प्रकल्पाचे पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका आहे.चंदईनाला प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी आश्वासन दिले, पण ते पाळले नाही. त्यांचा निषेध केला आहे व स्थानिक तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून चंदईनाला प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देऊ.- राजू कुकडे, मनसे