शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

कोरोना काळात रस्त्यावर भटकणाऱ्यांचे जीवन संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST

बल्लारपूर : मागच्या वर्षी कोरोना काळाच्या पहिल्या टप्प्यात रस्त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबांना मदत करणाऱ्यांची संख्या खूप होती. यामुळे ...

बल्लारपूर : मागच्या वर्षी कोरोना काळाच्या पहिल्या टप्प्यात रस्त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबांना मदत करणाऱ्यांची संख्या खूप होती. यामुळे हातावर आणून खाणाऱ्यांची फार मोठी सोय झाली होती. परंतु, दुसऱ्या टप्प्यात मात्र रस्त्यावर भटकणाऱ्या गरीब कुटुंबांची फार गैरसोय होत आहे.

कोणीच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कीट आणून देत नाही आहे. जिकडे-तिकडे संचारबंदीचे सावट असल्यामुळे कोणतीही दुकाने उघडी नाही. घराचे दरवाजे बंद, मदत मागायची तर कोणाला? असा प्रश्न या गरीब ज्येष्ठ नागरिकांना पडलेला आहे.

स्वयंसेवी संघटनाही याबाबत काही बोलत नाही. किंवा प्रशासनानेही अशी कोणती व्यवस्था केली नाही. मागच्या वर्षी मात्र अशा गरजूंची नगर प्रशासनाने काळजी घेतली होती, तर इतर संघटनांनी किराणा साहित्य देऊन भरभरून मदत केली होती. शहरात रस्त्यावर फिरून जीवन जगणारे असे खूप ज्येष्ठ महिला पुरुष आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे. यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी समोर येण्याची गरज आहे.