शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यातून समाजाचे प्रतिबिंब उमटते : किशोर मुगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST

गोवरी : साहित्य समाजाचा आरसा आहे. साहित्यातून कवी, लेखकांनी समाजातील ज्वलंत प्रश्नांवर विपुल लेखन केले आहे. साहित्यिकांनी समाजातील वास्तव ...

गोवरी : साहित्य समाजाचा आरसा आहे. साहित्यातून कवी, लेखकांनी समाजातील ज्वलंत प्रश्नांवर विपुल लेखन केले आहे. साहित्यिकांनी समाजातील वास्तव साहित्यातून मांडत राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक कवी किशोर मुगल यांनी केले.

राजुरा येथील संत नगाजी महाराज सभागृहात सप्तरंग प्रकाशन आणि अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिभावंतांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी साहित्यिक किशोर मुगल अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधिज्ञ व लेखक ॲड. जयंत साळवे, सप्तरंगचे अध्यक्ष राजुराचे ज्येष्ठ कवी मनोज बोबडे, अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नाकर चटप, गझलकार रामकृष्ण रोगे, कामगार नेते मधुकर डांगे, कवी किशोर कवठे उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या कविसंमेलनात कवी नरेशकुमार बोरीकर, चंदू झुरमुरे, श्वेता चंदनकर, अरुण घोरपडे, विजय वाटेकर, प्रतीक डाखरे, नामदेव देवकते, विशाल शेंडे, स्वप्नील बोबडे, राजेश देवाळकर, शीतल कर्णेवार, प्रकाश काळे, प्रदीप मडावी, प्रवीण चौधरी, सूरज पचारे, डॉ. अर्चना जुनघरे, सुनील पोटे, गायत्री उरकुडे, अमोल नक्षिणे, चित्ररेखा धंदरे, हेमा लांजेकर, दिलीप पाटील, ॲड. मेघा धोटे, प्रतीक्षा वासनिक, शंकर लोडे, संतोष करदोडे यांनी समाजातील ज्वलंत प्रश्नावर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.