शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विजेचा लपंडावाने नागरिक त्रस्त

By admin | Updated: June 1, 2017 01:36 IST

राजुरा तालुक्यातील देवाडासह परिसरातील ग्रामस्थ विजेच्या लंपडावाने कमालीचे हैराण झाले आहेत.

देवाडा परिसर : तक्रार करूनही दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडासह परिसरातील ग्रामस्थ विजेच्या लंपडावाने कमालीचे हैराण झाले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही वीज वितरण कंपनी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीविषयी रोष व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत होणे, विद्युत दाब अचानक कमी जास्त होणे, भारनियमनच्या नावाखाली वीज पुवठा खंडीत करणे, यासारखे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. अलिकडच्या काही दिवसांपासुन कधी दिवसभर तर कधी रात्रभर वीज पुरवठा खंडीत असतो. चुकून एखादे वेळी वीज पुरवठा सुरू झाला तर तो पुन्हा कधी खंडीत होईल याचा अंदाजही नसतो. अचानक विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने व विद्युत दाब अचानक कमी-जास्त होत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणात विघाड होत आहे.पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्याने पीठ गिरणी बंद राहते, त्यामुळे महिला वर्गाला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. घरची कामे मजुरी व शेतीची कामे सोडून धान्य दळून आणण्यासाठी पीठ गिरणीवर चकरा माराव्या लागतात तसेच आजच्या काळात सर्व दाखले हे आॅनलाईन पद्धतीने मिळतात. मात्र वीज पुरवठा खंडीत राहत असल्याने प्रमाणपत्रासाठी चकरा माराव्या लागतात. ३३ के.व्ही सबस्टेशनची मागणी देवाडासह परिसरातील विद्युतधारकांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेता, येथे ३३ केव्ही सबस्टेशन देण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी किंवा अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आश्वासनाची खैरात करणारेही निवडणूक झाल्याबरोबर आश्वासन विसरले. देवाडासारख्या मोठ्या गावात सहायक अभियंता कार्यालय सुरू करावे. जेनेकरून स्थानिक पातळीवर समस्या सोडविता येतील. वीज उपकरणे धोक्यात वेळी अवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे याचा विपरीत परिणाम विजेवर चालणाऱ्या उपकरणावर होत आहे. यामुळे अनेकांच्या टीव्ही, फ्र ीज, कुलर, पंखा, झेराक्स मशीन, बोरवेलचे मीटर कॉम्युटर मध्ये विघाड येत आहे. महावितणच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.