शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बँकांमध्ये लाबंच लांब रांगा

By admin | Updated: November 11, 2016 00:59 IST

मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा होताच बुधवारपासून नागरिकांची भागम्भाग सुरू झाली आहे.

अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त : नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची भागम्भागचंद्रपूर : मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा होताच बुधवारपासून नागरिकांची भागम्भाग सुरू झाली आहे. बुधवारी बंद असलेल्या बँका गुरूवारी सकाळी सुरू होताच ग्राहकांची एकच गर्दी झाली. त्यामुळे जवळपास सर्वच बँकांमध्ये ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.नोटा बदलून देण्यासाठी शासनाने मुदत दिली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा आहेत, त्यांची बुधवारी सकाळपासूनच धावपळ सुरू दिसली. नोटा बंद झाल्याच्या भितीने अनेक व्यवसायिकांनी ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. तर पेट्रोल पंप, रूणालये, रेल्वे टिकीट घर, बस प्रवासादरम्यान नोटा स्वीकारणे अनिवार्य असतानाही सुट्टे नसल्याच्या कारणावरून नोटा स्वीकारण्यात आले नाही. परिणामी गुरूवारीही सर्वत्र प्रचंड गोंधळ उडालेला दिसून आला. गुजरी बाजारातही चिल्लर अभावी शुकशुकाट दिसून आला. (स्थानिक प्रतिनिधी)नोटा बदलून घेण्यासाठी कमिशन गुरूवारी सकाळी बँका सुरू होताच ग्राहकांना दोन हजारच्या नवीन नोटा देण्यात आल्या. त्यामुळे अनेक ग्राहक कौतुकाने नवीन नोटा निरखुन पाहत होते. बचत खात्यावर रक्कम जमा करणाऱ्यांची अलोट गर्दी होत असतानाच नोटा बदलून घेण्यासाठीही वेगळ्या रांगा बँकेत लागलेल्या दिसल्या. मात्र यात ४ हजार रूपयांपर्यंतच नोटा बदलून दिल्या जात असल्याने काहींनी कमिशनवर दुसऱ्या व्यक्तीला रांगेत उभे करून नोटा बदलून घेतल्या.