शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कुकुडसाथ गावाने विकास कामात घेतली आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:55 IST

कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडी कार्यक्रमात कोलांडी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडी कार्यक्रमात कोलांडी येथे केले.वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडीच्या आठव्या दिवशीची सुरूवात जिवती तालुक्यातील कोलांडी गावापासून करण्यात आली. वृक्षदिंडी कोलांडी, कुंभेझरी गावातून वाजतगाजत निघाली. कुकुडसाथ व नारंडा गावात पोहोचल्यानंतर वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. दिंडीसह महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गोदावरी केंद्रे जिल्हा परिषद सदस्य कमला राठोड, जिवती पंचायत समितीचे सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकाते, पंचायत समिती सदस्य अंजना पवार, कोरपना तालुक्यात दिंडीसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कोरपना पंचायत समितीचे सभापती शाम रणदिवे, उपसभापती संभाशिव कोडापे, आशिष ताजणे व गावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. शाम रणदिवे म्हणाले, ग्राम विकास हा पैशानी होत नाही. याला सुसंवादाची गरज असते. ग्रामसविकासाचा संवाद कुकुडसाथ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भुजंग सुर्यवंशी यांनी गावात घडवून आणला. दिंडी दरम्यान गावस्तरावर विविध विकास कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. नारंडा गावात ही दिंडी बैलगाडीवर सजवून गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आली. गावात भव्य विराट दिंडीचे स्वरुप निर्माण झाले. यावेळी जिवती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बागडे, कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान