शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

जनावरांनी नगर परिषदेचा कोंडवाडा फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:32 IST

बल्लारपूर : अलीकडे गुरांच्या मालकांनी गुरांना दूध मिळेपर्यंत पोसायचे व नंतर रस्त्यावर मोकाट सोडून द्यायचे, असे चालू केले आहे; ...

बल्लारपूर : अलीकडे गुरांच्या मालकांनी गुरांना दूध मिळेपर्यंत पोसायचे व नंतर रस्त्यावर मोकाट सोडून द्यायचे, असे चालू केले आहे; यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला होता. नागरिकांच्या तक्रारींनंतर मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी मोकाट गुरांची धरपकड मोहीम सुरू करून ५० गुरांना कोंडवाड्यात कोंडले आहे.

मोकाट गुरांनी शहरातील रस्त्यांवर ठिय्या मांडणे सुरू केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. अपघातही होत होते. अशात एका बैलाने महिलेला उचलून फेकल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. या समस्येवर नगर परिषदेला निवेदन देण्यात आले. नगर परिषदेने मोकाट गुरांची धरपकड सुरू केली. यापुढे गुरांच्या मालकांनी गुरे जर रस्त्यावर सोडली तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. याशिवाय कोंडवाड्यातील बंदिस्त गुरांना त्यांच्या मालकांनी जर आठ दिवसांत सोडविले नाही तर त्या गुरांना गोशाळेत पाठविण्यात येईल. सध्या रस्त्यावर मोकाट फिरणारी ५० गुरे पकडून नगर परिषदेने कोंडवाड्यात टाकली आहेत; यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

100821\img-20210728-wa0169.jpg

कोंडवाड्यात ठेवलेली मोकाट गुरे