शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
5
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
6
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
7
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
8
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
9
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
10
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
11
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
12
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
13
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
14
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
15
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
16
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
17
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
18
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
19
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
20
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

खावटी योजना पारदर्शक व जलद गतीने राबविण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST

चंद्रपूर : आदिवासी विभागाच्यावतीने एक वर्षासाठी खावटी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या योजनेतील जाचक अटीमुळे अनेक ...

चंद्रपूर : आदिवासी विभागाच्यावतीने एक वर्षासाठी खावटी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या योजनेतील जाचक अटीमुळे अनेक गरजू आदिवासी कुटुंब योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे ही योजना पारदर्शक व जलद गतीने राबवून योजनेचा विशिष्ट कालावधीत लाभ देण्यात यावा, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडतर्फे आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब आदिवासी कुटुंबीयांची गैरसोय होऊ नये, यासाठी आदिवासी विभागाने एका वर्षासाठी खावटी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या योजनेसाठी विविध कागदपत्रे मागितली आहेत. या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे कठीण आहे. त्यातच हे कागदपत्र काढण्यासाठी मोठी रक्कम आदिवासी बांधवांना मोजावी लागत आहे. परिणामी योजनेच्या लाभापेक्षा कागदपत्र तयार करण्यासाठी लागणारा खर्च अधिक असल्याने अनेक गरजू कुटुंबाना या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. पाच महिन्यापूर्वी सुरु केलेल्या या योजनेचा अद्यापही लाभ मिळाला नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांना या योजनेचा सरळ लाभ घेता यावा, याकरिता ही योजना पारदर्शक करून जलद गतीने राबविण्यात यावी, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेड आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यांनी आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.