शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
2
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
3
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
4
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
6
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
7
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
8
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
9
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
10
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
11
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
12
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
13
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
14
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
15
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
16
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
17
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
18
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
19
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
20
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

भद्रावती येथील प्लॉटधारकांना न्याय

By admin | Updated: May 12, 2016 01:05 IST

गेल्या ४७ वर्षांपासून संबंधित प्लॉटसाठी लढा देणाऱ्या भद्रावती येथील ५५ प्लॉटधारकांना अखेर न्याय मिळाला आहे.

आखीव पत्रिका मिळणार : ४७ वर्षांपासून सुरू होता संघर्षभद्रावती : गेल्या ४७ वर्षांपासून संबंधित प्लॉटसाठी लढा देणाऱ्या भद्रावती येथील ५५ प्लॉटधारकांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यामुळे त्यांना आखीव पत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सुमारे ४७ वर्षांपूर्वी बेघर व्यक्तींना सरकारने त्या काळात असलेल्या जागेच्या भावानुसार रक्कम आकारुन भूमीस्वामी हक्काने प्लॉट वाटप करुन पट्टे दिले होते. त्यात प्लॉट १० वर्षांपर्यंत विकता येणार नाही व एक वर्षांच्या आत घर बांधून वहिवाट करावी, या दोन अटी टाकण्यात आल्या होत्या. त्या अटींचे प्लॉटधारकांनी काटेकोरपणे पालनही केले.या भूखंडात एकूण ५५ प्लॉटधारक आहेत. परंतु या प्लॉटधारकांची पटवारी रेकॉर्ड, भूमी अभिलेख, तहसील कार्यालय, नगर परिषद, उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद नव्हती. त्यामुळे अनेकदा लिखापढीे करुनही त्यांना न्याय मिळाला नाही. मालकी हक्क नसल्यामुळे शासकीय योजनेपासून तसेच बँकेच्या तारण योजनेपासून त्यांना वंचित राहावे लागले. शोधाशोध करतानाच सदर भूखंड कै. माधव पाटील यांच्या नावे असल्याचा पुरावा मिळाला. याच भूखंडावर गावठाण होते. काही काळाने हे गावठाण उठून पडीत असलेली जागा शासनाने आपल्या ताब्यात घेवून त्यावेळच्या ग्रामपंचायतीने केलेल्या कार्यवाहीमुळे त्याचे प्लॉट पाडले. ५५ प्लॉट गरजूंना जुजबी मोबदला घेवून व काहींकडून १०० रुपयांचे राष्ट्रीय बचत रोखे काढून वाटप केले. परंतु संबंधित कोणत्याही याबाबत कार्यालयात नोंद केली नाही. त्यामुळे या भूखंडावर रहात असलेले रहिवाशी संघटित होवून आपल्या मालकी हक्कासाठी लढू लागले. या भूखंडास आज शिवाजीनगर असे संबोधले जाते. येथील सर्व रहिवाशांनी एकत्र येवून संघर्ष समितीची स्थापना केली. २६ डिसेंबर २०१४ ला तालुका कार्यालयात उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भद्रावतीच्या नावे आखिव पत्रिका देण्यासंबंधीचे पत्र नजरेस पडले. त्याचीच प्रेरणा घेऊन संबंधित प्लॉटधारकांनी पाठपुरावा केला. ४७ वर्षानंतर प्लॉटधारकांना आखीव पत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.