शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूरवासीय काढतात चिखलातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:42 IST

देश प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात मेट्रो ट्रेननंतर आता बुलेट ट्रेन आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही साधी वाहने तर सोडाच, परंतु पायदळ जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : राजुरा-कोरपना सीमावर्ती भागातील गावे सुविधांपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : देश प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात मेट्रो ट्रेननंतर आता बुलेट ट्रेन आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही साधी वाहने तर सोडाच, परंतु पायदळ जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही. ही एक शोकांतिका राजुरा- कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जैतापूर गावास जाणाºया रस्त्याकडे पाहिल्यावर दिसून येते.राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेले जैतापूर हे एक १०० घरांची वस्ती असलेले छोटेसे गाव. गावात शेतकरी व शेतमजूरांची वस्ती, दोन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावाकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्षच असल्याचे दिसून येत आहे. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याची ओरड मागील अनेक वर्षापासून सुरु आहे.जैतापूरला जाण्यासाठी भोयेगाव ते जैतापूर व नांदगाव (सूर्या) ते जैतापूर असे दोन रस्ते आहेत. परंतु या दोन्ही रस्ते अजूनही कच्चेस आहेत. रस्त्याची नेहमीच फक्त दुरुस्ती केली जाते. तीही काळी माती व दगड टाकून. परंतु या दोन्ही रस्त्याचे पक्के बांधकाम किंवा डांबरीकरणासाठी मात्र येथील नागरिक अनेक वर्षापासून वाट पाहत आहेत.गावातून कोणत्याही कामासाठी बाहेरगावी जाणे म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागते. बाजार असो, शेतातील माल विक्रीसाठी असो, शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे असो किंवा इतर कोणत्याही कामासाठी प्रत्येकवेळी रस्त्यावरील चिखल तुडवत जावे लागते. विद्यार्थ्यांना तीन किमीचा प्रवास पायदळ करावा लागत असून गावात प्रवासासाठी कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही. मागील वर्षी रस्त्याच्या दुरुस्ती कामाची तक्रार केल्यानंतर कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले. परंतु कोणतीही मोठी कार्यवाही होऊन रस्त्याची दुरुस्ती योग्य प्रकारे झाली नाही. ही स्थिती कायम आहे.जैतापूर हे नांदगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येत असल्यामुळे विविध कागदपत्रांसाठी नांदगावला जावे लागते. परंतु, येथे जाण्यासाठी सोईचा रस्ता नसल्यामुळे प्रवासी वाहतूक होत नाही. नाईलाजाने पायदळ जावे लागते. लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची समस्या सोडवावी.- वंदना बेरड, सदस्य, ग्रा.पं.जैतापूर.