शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
6
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
7
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
8
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
9
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
10
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
11
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
12
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
13
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
14
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
15
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
16
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
17
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
18
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
19
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
20
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   

क्रांतीदिनी शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:15 IST

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांची सभा पार पडली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन क्रांतीदिनी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांची सभा पार पडली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन क्रांतीदिनी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.विठ्ठल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे, प्रमोद गोडघाटे उपस्थित होते. शेतकºयाच्या ज्वलंत प्रश्नाला घेवून ६ ते १२ मार्चला नाशिक ते मुंबई अशी तीस हजार शेतकºयांनी ‘पैदल लॉग मार्च’ काढला. त्यानंतर शासनाबरोबर झालेल्या चर्चेत किसान सभेच्या मागण्यांना मान्य केल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानुसार वनजमिनीची मालकी सहा महिन्यात देणार, कर्जमाफीकरिता २००१ पासून लाभ मिळणार, ३० जून २०१७ पर्यंतचे सर्व कर्ज माफ करणार, कृषी मुल्य आयोगावर किसान सभेचे दोन सदस्य घेणार, संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढवणार आदी मागण्यांचा समावेश होता. मात्र अद्यापही काही मागण्या पूर्ण न झाल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्टला शेतकºयांचे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, असे सभेत ठरविण्यात आले.यावेळी दामोधर गेडाम, मारोती उईके, हनमंतु तेलंग, कोंडूजी वरखडे, वामन पंधरे, आकाश आत्राम, सोनेराव मडावी, प्रवीण पाटील, बंटी गेडाम, अमोल लसंते, संतोष सोनटक्के, सुधाकर नैताम, भीमराव नांदूरकर, चेतन तावडे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.