शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

कापसामुळे शेतकऱ्यांना सुटताहे खाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:22 IST

कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे.

ठळक मुद्देबोंडअळी कारणीभूत : शेतकऱ्यांची रुग्णालयात धाव

आॅनलाईन लोकमतगोवरी : कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे. बोंडअळीने कापूस पुर्णत: खराब झाला असून कापसाला लहान-लहान किड्यांनी वेढले आहे. त्यामुळे कापसाला हात लावल्यास मोठ्या प्रमाणात खाज सुटत असून त्वचेवर लालसर ठिपके पडत आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागली.यावर्षी बोंडअळीने कापसाला खाऊन टाकल्यानंतर कापसावर किड्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. यावर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कापूस घरीच असल्याने आता कापसाला हात लावल्यास खाज सुटत आहे. याचा विपरित परिणाम शेतकºयांच्या शरिरावर व्हायला लागला आहे. कापसामुळे हातापायांवर, पाठीवर, पोटावर मोठ्या प्रमाणात खाज येत आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतला आहे. गोवरी, पोवनी, चिंचोली व बहुतांश परिसरातील शेतकऱ्यांच्या घरी हीच परिस्थिती उद्भवली असून शेतकºयांना कापसाच्या खाजेने बेजार केले आहे.ज्यांच्या घरी कापूस, त्यांनाच होतेय अ‍ॅलर्जीकापूस ज्या शेतकऱ्यांच्या घरी भरून आहे, त्याच शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सदस्यांना अंगावर खाज येण्याचा त्रास होत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने काही शेतकºयांच्या घरी भेट दिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. अनेक शेतकऱ्यांनी राजुरा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू केला आहे.भीतीपोटी कवडीमोल भावात विक्रीकापसामुळे मोठ्या प्रमाणात खाज सुटत असल्याने शेतकऱ्यांनी त्वचेच्या आजाराच्या भीतीपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करायला सुरूवात केली आहे. कोणत्याही आजाराला बळी पडण्यापेक्षा कापूस विकलेला बरा, अशी प्रतिक्रिया शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कापसाला दर नसल्याने कापूस घरीच भरून ठेवला होता. मात्र कापसाला मोठ्या प्रमाणात खाज असल्याने शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. नाईलाजाने कापूस विकावा लागला.- सुधाकर जुनघरी,शेतकरी, गोवरी.